शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

वसईचे तहसीलदार म्हणतात, राजिवली पूल शासनाचा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:14 IST

२१ महिन्यांनी उत्तर : चेंडू पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे

नालासोपारा : वसईच्या पूरपरिस्थितीला जबाबदार असणारा राजावली खाडीचा पूल शासकीय यंत्रणेचा नसल्याचे वसईच्या तहसिलदारांनी जिल्हाधिकाºयांना कळवले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या पूलाबाबत विचारणा केल्याच्या २१ महिन्यांनी हे उत्तर देण्यात आले आहे. तो पुल कोणाचा हे स्पष्ट झालेले नाही.

वसईत जुलै महिन्यात पूर आला होता. राजावली खाडीत एक अनधिकृत पूल उभारण्यात आला होता. खाडीत भराव करून तसेच खाडीचा मार्ग निमुळता करून हा भराव उभा झाला होता. या अनधिकृत पुलामुळे पूर आला होता. तो तोडल्यानंतर शहरातील पाण्याचा निचरा झालेला होता.

मात्र तो पुल कोणाचा याबाबत अद्यापही कुणी अधिकृत माहिती देण्यास तयार नाही. जेव्हा हा पूल बनविण्यात आला होता तेव्हा स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या. मीठ अधीक्षकांनाही या पुलामुळे मीठ उत्पादकांचे नुकसा होत असल्याचे जिल्हाधिकाºयांना कळवले होते. त्यामुळे जानेवारी २०१७ मध्ये जिल्हाधिकाºयांनी वसई तहसिलदारांना यापूलाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सार्वजनिक बांधकाम खाते आणि एमएमआरडीए बरोबर सर्वेक्षण करून हा अहवाल देण्याचे नमूद केले होते.मात्र तहसिलदारांनी या आदेशावर काहीच कारवाई केली नव्हती. परिणामी शहरात पुरपरिस्थिती निर्माण झाली. आता शिवसेनेने याप्रकरणी आंदोलन छेडल्यानंतर प्रशासनाला जागी आली आहे.

  • सप्टेंबर महिन्यात वसई तहसिलदारांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकेड पुलाबाबत विचारणा केली. त्यांनी देखील हा पूल आमचा नाही असे स्पष्ट केले.
  • ८ आॅक्टोबर रोजी वसई तहसिलदारांनी पूल शासकीय यंत्रणेचा नसल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. जिल्हाधिकार्यांनी आदेश दिल्यानंतर तब्बल २१ महिन्यांनी हे उत्तर देण्यात आले.
टॅग्स :highwayमहामार्ग