शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

शिक्षक हरकामे, शिकवायचे कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:11 IST

तालुक्यात २५० जिल्हा परिषद शाळा असून, बºयाच शाळांमध्ये विद्यार्थी संख्या समाधानकारक आहे. परंतु त्या शाळेवर विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उरलेले नाहीत.

हुसेन मेमनजव्हार : तालुक्यात २५० जिल्हा परिषद शाळा असून, बºयाच शाळांमध्ये विद्यार्थी संख्या समाधानकारक आहे. परंतु त्या शाळेवर विद्यार्थ्यांना शिकवायला शिक्षकच उरलेले नाहीत. जव्हार तालुक्यातील आदिवासी भागातील अनेक शाळा त्यामुळे बंद केल्या जात आहेत.अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे या भागातील जिल्हा परिषद शाळांवर मोठी संक्रांत आली आहे. पहिली ते ७ वी पर्यंतच्या अनेक शाळांमध्ये फक्त एक अथवा दोनच शिक्षक आहेत. ज्याठिकाणी कमी पट आहे. तेथील शिक्षकांचे शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला समायोजन करण्यात आलेले होते. त्यामुळे शिक्षणाचा गाडा बºयापैकी हाकला जात होता. डिसेंबर महिना हा स्पर्धा आणि स्पोकन इंग्रजी प्रशिक्षण, पायाभूत प्रशिक्षण, शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण यात गेला.पुरेसे शिक्षक शाळेवर नसल्याने,मुलांची शालेय प्रगती थांबणार आहे. कार्यालयाकडून रोजच वेगवेगळे फतवे काढून वेगवेगळी माहिती मागविली जात आहे.अनेक शिक्षक निवडणुकीच्या आॅनलाइन कामांमध्ये गुंतलेले आहेत.शाळांची विविध प्रकारची आॅनलाइन कामे करावीत की कार्यालयाला लागणाºया कागदपत्रांची पूर्तता करावी की प्रशिक्षणे पूर्ण करावीत, हे करीत बसलो तर विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे आणि कधी? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.जव्हार जि. प. शाळांतील प्रतिनियुक्त्यांचे पद्धतशीररित्या नियोजन करायचे होते. तर त्यांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच तसे प्रस्ताव पाठवायला पाहिजे होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवता आले असते. परंतु त्यांनी योग्य वेळी निर्णय न घेता,आता ऐन शैक्षणिक हंगामात आणि परीक्षा तोंडावर आल्या असताना, प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावहारिकदृष्ट्या हे अतिशय चुकीचे पाऊल आहे.