शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

तांदुळवाडी किल्ला केला चकाचक, सह्याद्री मित्रांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 02:06 IST

पालघर तालुक्यातील किल्ल्याच्या संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या सह्याद्री मित्रच्या शिलेदारांनी रविवारी सफाळे जवळील तांदुळवाडी किल्ल्याची वारा पावसाची तमा ना बाळगता संवर्धन व स्वछता मोहीम राबवली.

पालघर - तालुक्यातील किल्ल्याच्या संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या सह्याद्री मित्रच्या शिलेदारांनी रविवारी सफाळे जवळील तांदुळवाडी किल्ल्याची वारा पावसाची तमा ना बाळगता संवर्धन व स्वछता मोहीम राबवली.तालुक्यातील माकुणसार, केळवे आणि खारेकुरण येथून आलेल्या तरूणांनी किल्ल्यावरील पश्चिम कड्यावरील दगडांच्या कपारीत असेलेल्या कुंडातील दगड आणि चिखल, गाळ काढून त्याची पूर्णत: सफाई केली. तसेच गडावर येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शक ठरावेत म्हणून वाटेवर विविध ठिकाणी दिशादर्शक चिन्हे रेखाटण्यात आली.इतिहासात वैतरणा प्रांताचा खडा पहारेकरी अशी बिरुदावली मिरविणारा आणि आजही आपल्या अंगाखांद्यावर गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारा हा किल्ला तितकाच मनमोहक आणि दिमाखदार रित्या उभा आहे. मात्र इतिहासाच्या या खुणा पुसण्याचे आणि त्याला अपवित्र करण्याचे कार्य आजच्या काही तरु णा कडून केले जात असून किल्ल्यावर मद्यपान करून, जुगाराचे अड्डे बनवून माठ्या प्रमाणात बाटल्या फेकून दिल्या जात आहेत. गडावरील पाण्याच्या कुंडांमध्ये सर्रास पोहण्याचे प्रकार खूपच वाढले असून पर्यटनाच्या नावाखाली नासधूस करणाºयांवर कारवाईची मागणी केली जात आहे.तांदुळवाडी किल्ला आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि आपल्या पूर्वजांच्या पराक्र माचा ठेवा आहे. त्याचा उपयोग मद्य पिण्यासाठी, पार्टीसाठी आणि गैरप्रकार करण्यासाठी करू नये. त्याचे रक्षण आपणच करायला हवे. असे मत ‘सह्याद्री मित्र’ संस्थेचे दीपक पाटील यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या