शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

तारापूर अणुकेंद्रातील नोकरभरतीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 03:11 IST

भरतीला स्थगिती देण्याचे आश्वासन एनपीसीआयएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार शर्मा यांनी खासदार राजेंद्र गवितांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत दिले.

- पंकज राऊत बोईसर : तारापूर अणुऊर्जा केंद्र एक व दोन मधील नोकर भरतीच्या परीक्षेच्या प्रक्रियेवरून तारापूरचे प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांचा संतप्त जमाव रस्त्यावर उतरून व्यक्त केलेल्या संतापाची दखल घेऊन अखेर या भरतीला स्थगिती देण्याचे आश्वासन एनपीसीआयएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार शर्मा यांनी खासदार राजेंद्र गवितांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत दिले.शर्मा यांच्या बरोबर मुंबई येथील अणुशक्ती नगरच्या दालनात नुकतीच खासदार राजेंद्र गवितांनी बैठक घेऊन तृतीय श्रेणीतील कामगार भरतीत स्थानिक प्रकल्प बाधित विद्यार्थ्यांना संधी देण्याची मागणी केली.या वेळी ह्यूमन रिसोर्स विभागाचे डायरेक्टर नागाची, भाजपाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र राऊळ, भाजपाचे पालघर तालुकाध्यक्ष प्रमोद आरेकर यांचेसह आंदोलक विद्यार्थी, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.शासनाच्या ८० टक्के भूमीपुत्राना नोकरीत संधी या धोरणानुसार ८० टक्के नोकºया ह्या विस्थापित झालेले आहेत त्यांनाच देऊन नोकर भरतीच्या परीक्षेमधील प्रश्नपत्रिकामध्ये वैकल्पिक भाषा म्हणून मराठी भाषेचा वापर करून सध्याची भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने भरती प्रक्रिया राबवावी अशी खंबीर भूमिका खासदार गावित यांनी बैठकीत घेतली. या बैठकीत सर्व विषयावर सकारात्मक चर्चा होऊनसंबधित सर्व मागण्या केंद्र सरकार कडे पाठऊन त्याचा योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्य व्यवस्थापकीय संचालक शर्मा यांनी देऊन भरती प्रक्रियेला सध्यास्थगिती देऊन सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने गावितांच्या मध्यस्थीला चांगले यश आले आहे .>अखेर भूमिपुत्र व आंदोलकांना न्याय मिळालाअणुऊर्जा केंद्रातील कर्मचाºयांना घेऊन जाणाºया बस पाचमार्ग नाक्यावर अडवून त्याची तोडफोड करून सुमारे १० तास अणुकेंद्राचा रस्ता दि ४ रोजी रोखून धरला होता त्या वेळी खासदार राजेंद्र गावित व आमदार अमित घोडा यांच्या नेतृत्वाखाली तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या स्थानिक अधिकाºयांबरोबर वेगवेगळ्या बैठका होऊन तात्पुरता तोडगा काढल्या नंतर संतप्त आंदोलनकांनी संध्याकाळी आंदोलन मागे घेतले होते.दरम्यानच्या काळात खासदार गवितांनी प्रकल्पग्रस्त व आंदोलनकर्त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांवर नोकर भरती बाबत अणुऊर्जा प्रशासना कडून होणारा अन्याय थांबवून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चर्चा केली त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी तारापूर प्रकल्प पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच केंद्रीय कामगार मंत्र्यांकडे बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.