शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस; महापालिकेने जवाबदारी ढकलली पोलिसांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 23:23 IST

पावसाळ्यापूर्वी पालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल महानगरपालिका दरवर्षी तयार करते.

नालासोपारा : गेल्या ४ दिवसांपासून धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे आणि पुण्यातील कोंढवा येथे सोसायटीच्या इमारतीची संरक्षक भिंत पडून १६ मजुरांच्या मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे वसईमधील धोकादायक आणि अतीधोकादायक इमारतीचा मुद्दा ऐरणीवर असल्याने पावसाळ्यात कोणती तरी अनुकचित घटना घडेल म्हणून स्वत:ची जवाबदारी झटकून वसई विरार महानगरपालिकेच्या जी प्रभागाच्या सहायक आयुक्त सुभाष जाधव यांनी पोलिसांना लेखी नोटीस धाडून अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते.पावसाळ्यापूर्वी पालिका शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्याचा अहवाल महानगरपालिका दरवर्षी तयार करते. त्यानुसार धोकादायक इमारतींची तीन वर्गात वर्गवारी केली जाते. ज्या अतिधोकादायक इमारती असतात त्यांना तात्काळ खाली करायचे असते. पालिकेकडे संक्र मण शिबिर नसल्याने अद्याप एकाही अतिधोकादायक इमारतींच्या रहीवाशांना बाहेर काढून त्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यात आलेले नाही. अशा इमारतीमधील रहिवाशांची घरे खाली करून संक्र मण शिबिरामध्ये पुनर्वसन करण्याची सर्वस्वी जवाबदारी महानगरपालिकेकडे असते पण स्वत:ची जवाबदारी झटकून अनुकुचित प्रकार घडला तर महानगरपालिका जवाबदार राहणार नसून सर्वस्वी जवाबदारी पोलिसांची असल्याचे नोटीसीत नमूद केले आहे. वालीव प्रभागात ३७ धोकादायक आणि अतीधोकादायक इमारतींच्या नावांच्या यादीची एक प्रत आणि नोटीसीसोबत महानगरपालिकेच्या अधिकाºयाांी वालीव पोलीस ठाण्यात सोमवारी धाडली आहे. यानोटिसीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी उत्तर पाठवले असल्याचेही सूत्रांकडून कळते. पावसाळ्यात धोकादायक इमारती केव्हाही कोसळू शकतात.किती इमारती वसई तालुक्यात धोकादायक...महानगरपालिकेने ५८७ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी १९८ अतिधोकादायक इमारती, सी वन मध्ये ८१ इमारती, सी टू मध्ये १९७ इमारती तर सी थ्रीमध्ये १११ इमारती अशी यादी मनपाने तीन गटात वर्गवारी केली आहे.परंतु अद्यापही १९८ अतिधोकादायक इमारतींमध्ये रहिवासी रहात आहेत. या धोकादायक इमारतींमध्ये अजूनही शेकडो कुटुंब रहात आहेत.धोकादायक किंवा अतीधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे व राहिवाशांना खाली करण्याची सर्वस्वी जवाबदारी महानगरपालिकेची आहे. घरे खाली करताना पोलीस बंदोबस्त पाहिजे असेल तर तो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार देण्यात येईल.- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे

टॅग्स :Vasai Virarवसई विरार