शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बंधा-यातून वाया जाणारे पाणी वेळीच अडवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:47 IST

वाडा तालुक्याला पाच नद्यांचे वरदान लाभले असून या पाच नद्यांवर जिल्हा परिषदेने पाणी अडविण्यासाठी कोकण बंधारे बांधले आहेत.

वसंत भोईर

वाडा : वाडा तालुक्याला पाच नद्यांचे वरदान लाभले असून या पाच नद्यांवर जिल्हा परिषदेने पाणी अडविण्यासाठी कोकण बंधारे बांधले आहेत. या त्यातून वाहून जाणारे पाणी दरवाजे बंद करून आडवावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.वाडा तालुक्यामध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाने काही कोटी खर्च करून तानसा नदीवर उचाट, नारे, मेट, डाकिवली या ठिकाणी, वैतरणा नदीवर कळंभे, सोनाळे, तिळसे, वाडा, गांध्रे, गातेस, कोनसई, आंबिस्ते, बोरांडा या ठिकाणी तर पिंजाळ नदीवर पीक, मलवाडा, पाली, आलमान, गुहीर, सांगे आदी ठिकाणी बंधारे बांधले आहेत. आॅक्टोबरमध्ये या बंधाºयाचे दरवाजे बंद केले जातात. परंतु यंदा नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरु झाला तरी ते बंद करण्यात आलेले नाही. त्यामुळे पाणी वाया जाते आहे. त्यामुळे ते बंद केल्यास पाणी साठून त्याचा फायदा शेतकºयांना होणार आहे.याच बंधाºयाच्या पाण्यावर अनेक शेतकरी भाजीपाला, फुल व फळशेती करीत असतात. हे दरवाजे वेळीच बंद केल्यास साठणाºया पाण्याचा फायदा शेतकºयांना मार्च-एप्रिलपर्यत होत असतो. मात्र दरवाजे लावण्यास उशीर केल्यास बंधाºयातील पाणी वाया जाऊन त्याचा फटका शेतकºयांना बसतो. गेल्या वर्षी बंधाºयाचे पाणी अडविण्यासाठी काही ठिकाणी फायबर दरवाज्यांचा वापर केला होता. मात्र त्यांचा दर्जा अत्यंत सुमार असल्याने ते पाण्याच्या दाबाने तुटून गेले होते. तर काही ठिकाणी दरवाजे बसवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पॅकिंग न करता मातीचा वापर केल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन डिसेंबरच्या अखेरीस काही बंधारे कोरडे पडले होते. तसे यंदा होऊ नये अशी शेतकºयांची मागणी आहे.