शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

लाॅकडाऊनमुळे बसला वसईतील गोशालांनाही फटका; गायींचे केले स्थलांतर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 02:02 IST

वसई ते विरार या पट्टीत चार ते पाच गोशाला आहेत. तर, त्यापुढील भागात २० हून अधिक गोशाला आहेत.

विरार : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य नागरिक, कामगार यांच्यासोबतच गोशालांनाही बसला आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांत चारापाण्याअभावी अनेक गायींचे स्थलांतर अन्य जागेत करावे लागल्याचे वसईफाटा येथील हनुमान लक्ष्मीधाम गोशालेचे दीप वनखंडी महाराज यांनी सांगितले.

वसई ते विरार या पट्टीत चार ते पाच गोशाला आहेत. तर, त्यापुढील भागात २० हून अधिक गोशाला आहेत. या गोशालांमध्ये हजारो गायी-बैल व अन्य पशूंची देखभाल केली जाते. या पशूंना दररोज शेकडो टन खाद्य लागते. हनुमान लक्ष्मीधाम गोशालेतच सव्वाशे गायी आहेत.  अनेक दानशूर व्यक्ती आणि प्राणिप्रेमी व्यक्ती देत असलेल्या देणगीतून हे पशुखाद्य उपलब्ध होत असते. कडक लॉकडाऊनकाळात सर्वच सेवा ठप्प झाल्याने गोशालांना पशुखाद्य उपलब्ध होण्यात अडचणी आल्या.  

वाडा येथे केले ३५ गायींचे स्थलांतरहनुमान लक्ष्मीधाम गोशालेतील ३० ते ३५ गायींचे स्थलांतर वाडा येथील गोशालेमध्ये केल्याची माहिती या गोशालेत सेवा देणारे लाला महाडिक-पाटील यांनी सांगितले. या गोशालेत कच्छ-भूज या दुष्काळी भागातून आणलेल्या तब्बल ८० गायी आहेत, असे दीप वनखंडी महाराज म्हणाले.