शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

लाॅकडाऊनमुळे बसला वसईतील गोशालांनाही फटका; गायींचे केले स्थलांतर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 02:02 IST

वसई ते विरार या पट्टीत चार ते पाच गोशाला आहेत. तर, त्यापुढील भागात २० हून अधिक गोशाला आहेत.

विरार : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य नागरिक, कामगार यांच्यासोबतच गोशालांनाही बसला आहे. सुरुवातीच्या तीन महिन्यांत चारापाण्याअभावी अनेक गायींचे स्थलांतर अन्य जागेत करावे लागल्याचे वसईफाटा येथील हनुमान लक्ष्मीधाम गोशालेचे दीप वनखंडी महाराज यांनी सांगितले.

वसई ते विरार या पट्टीत चार ते पाच गोशाला आहेत. तर, त्यापुढील भागात २० हून अधिक गोशाला आहेत. या गोशालांमध्ये हजारो गायी-बैल व अन्य पशूंची देखभाल केली जाते. या पशूंना दररोज शेकडो टन खाद्य लागते. हनुमान लक्ष्मीधाम गोशालेतच सव्वाशे गायी आहेत.  अनेक दानशूर व्यक्ती आणि प्राणिप्रेमी व्यक्ती देत असलेल्या देणगीतून हे पशुखाद्य उपलब्ध होत असते. कडक लॉकडाऊनकाळात सर्वच सेवा ठप्प झाल्याने गोशालांना पशुखाद्य उपलब्ध होण्यात अडचणी आल्या.  

वाडा येथे केले ३५ गायींचे स्थलांतरहनुमान लक्ष्मीधाम गोशालेतील ३० ते ३५ गायींचे स्थलांतर वाडा येथील गोशालेमध्ये केल्याची माहिती या गोशालेत सेवा देणारे लाला महाडिक-पाटील यांनी सांगितले. या गोशालेत कच्छ-भूज या दुष्काळी भागातून आणलेल्या तब्बल ८० गायी आहेत, असे दीप वनखंडी महाराज म्हणाले.