शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 06:36 IST

suicide : विरार पूर्वेकडील साईनाथनगरमध्ये पोपट धोंडीराम जंगम हे पत्नी नंदा, मुलगा सोमनाथ, मुलगी प्रमिला व नात समीक्षासह राहत होते.

नालासोपारा : विरारच्या साईनाथनगरमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी शनिवारी पहाटे नालासोपारा ते वसईच्या दरम्यान रेल्वेखाली आत्महत्या केली. नंदा जंगम (५५), सोमनाथ (३१), प्रमिला (३५) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत, तर या वेळी १० वर्षांची समीक्षा गंभीर जखमी झाली आहे.विरार पूर्वेकडील साईनाथनगरमध्ये पोपट धोंडीराम जंगम हे पत्नी नंदा, मुलगा सोमनाथ, मुलगी प्रमिला व नात समीक्षासह राहत होते. जंगम यांचे मसाला कुटण्याचे (डंक) दुकान असून, त्याच्यावरच उदरनिर्वाह व्हायचा. शनिवारी पहाटे पोपट यांना कुटुंबातील चौघांनी फिरायला जातो, असे सांगून ते घरातून बाहेर निघाले होते.रेल्वे पोलिसांनी सात वाजण्याच्या सुमारास पोपट यांना फोन करून त्यांची पत्नी नंदा, मुलगा सोमनाथ व मुलगी प्रमिला यांचे मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्याचे सांगितले. त्यांची १० वर्षांची  नात समीक्षा ही बेशुद्ध अवस्थेत सापडल्याने पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले.रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, जंगम कुटुंबातील सदस्याचा शुक्रवारी वाढदिवस साजरा करण्यात आला होता. गेल्या दोन-तीन दिवसांपासून धंदा होत नसल्याने गरिबीमुळे त्रासल्याने त्यांनी जीवनाचा अंत केल्याची चर्चा सुरू आहे. मालगाडीच्या मोटरमनने जंगम परिवारातील सदस्य रेल्वे रुळावर झोपले होते, असे सांगितले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारSuicideआत्महत्या