शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

आठ वर्षांपासून जलसेतू नादुरुस्त

By admin | Updated: October 13, 2015 01:44 IST

डहाणू तालुक्यातील सूर्या कालव्याची दुरुस्तीच होत नसल्याने कालव्यांतर्गत होणाऱ्या शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कासा : डहाणू तालुक्यातील सूर्या कालव्याची दुरुस्तीच होत नसल्याने कालव्यांतर्गत होणाऱ्या शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भराडजवळील जलसेतू आठ वर्षांपासून नादुरुस्त आहे. मात्र, एकीकडे लाखोंची कामे केल्याचे दाखवित असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.डहाणू, पालघर तालुक्यांतील सूर्यानगर, वेती, वरोती, कासा, चारोटी, घोळ, भराड, तवा, पेठ, नानिवली, आंबेदा, सोमटा, बोरोती, चिंचारे, आकेगव्हाण या गावांना सूर्या कालव्यांतर्गत उन्हाळ्यातही भातशेती, भाजीपाला आदी पिके घेतली जातात. परंतु, वेळोवेळी कालव्यांची दुरुस्ती होत नसल्याने शेतीला योग्य पाणीपुरवठा होत नसल्याने भातशेतीचे नुकसान होते.डहाणू तालुक्यातील सूर्या उजवा कालव्यांतर्गत लघू कालव्यातून भराड व पुढील गावांना पाणीपुरवठा करणारा सेतू आठ वर्षांपूर्वी कोसळला होता. त्यामुळे पुढील गावांना पाणीपुरवठा बंद झाला. जलसंपदा विभागाने तत्काळ पाइप टाकून तात्पुरती व्यवस्था करून दिली होती. मात्र, दरवर्षी लाखो रु.ची कालव्याची व दुरुस्तीची कामे कागदोपत्री दाखवत असताना आठ वर्षांपूर्वी कोसळलेल्या जलसेतूची दुरुस्ती मात्र अद्याप झालेली नाही. पाइपांना लोखंडी सळईचा आधार दिला आहे. तर, जलसेतूच्या तुटलेल्या बांधकामालाही लोखंडी खांबाचे टेकू देऊन ठेवले आहेत. आता याची दुरूस्ती कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (वार्ताहर)