शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

आठ वर्षांपासून जलसेतू नादुरुस्त

By admin | Updated: October 13, 2015 01:44 IST

डहाणू तालुक्यातील सूर्या कालव्याची दुरुस्तीच होत नसल्याने कालव्यांतर्गत होणाऱ्या शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कासा : डहाणू तालुक्यातील सूर्या कालव्याची दुरुस्तीच होत नसल्याने कालव्यांतर्गत होणाऱ्या शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भराडजवळील जलसेतू आठ वर्षांपासून नादुरुस्त आहे. मात्र, एकीकडे लाखोंची कामे केल्याचे दाखवित असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.डहाणू, पालघर तालुक्यांतील सूर्यानगर, वेती, वरोती, कासा, चारोटी, घोळ, भराड, तवा, पेठ, नानिवली, आंबेदा, सोमटा, बोरोती, चिंचारे, आकेगव्हाण या गावांना सूर्या कालव्यांतर्गत उन्हाळ्यातही भातशेती, भाजीपाला आदी पिके घेतली जातात. परंतु, वेळोवेळी कालव्यांची दुरुस्ती होत नसल्याने शेतीला योग्य पाणीपुरवठा होत नसल्याने भातशेतीचे नुकसान होते.डहाणू तालुक्यातील सूर्या उजवा कालव्यांतर्गत लघू कालव्यातून भराड व पुढील गावांना पाणीपुरवठा करणारा सेतू आठ वर्षांपूर्वी कोसळला होता. त्यामुळे पुढील गावांना पाणीपुरवठा बंद झाला. जलसंपदा विभागाने तत्काळ पाइप टाकून तात्पुरती व्यवस्था करून दिली होती. मात्र, दरवर्षी लाखो रु.ची कालव्याची व दुरुस्तीची कामे कागदोपत्री दाखवत असताना आठ वर्षांपूर्वी कोसळलेल्या जलसेतूची दुरुस्ती मात्र अद्याप झालेली नाही. पाइपांना लोखंडी सळईचा आधार दिला आहे. तर, जलसेतूच्या तुटलेल्या बांधकामालाही लोखंडी खांबाचे टेकू देऊन ठेवले आहेत. आता याची दुरूस्ती कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (वार्ताहर)