शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

आगरी भवनाच्या बांधकामाला सातबाराचे ‘ग्रहण’

By admin | Updated: April 12, 2017 03:55 IST

वसई व पालघर तालुक्यात विखुरलेल्या आगरी समाज बांधवांच्या संकिल्पत आगरी भवनांचे काम सातबाऱ्यामुळे रखडले असून २००७ साली शासनाच्या नियमांना अधीन राहून

- सुनिल घरत,  पारोळ

वसई व पालघर तालुक्यात विखुरलेल्या आगरी समाज बांधवांच्या संकिल्पत आगरी भवनांचे काम सातबाऱ्यामुळे रखडले असून २००७ साली शासनाच्या नियमांना अधीन राहून १,८०,००० हजार रु पये मूल्यांकन भरले असले तरी अजूनही आगरी समाज उन्नती मंडळाच्या बांधकाम समितीला शासनाकडून सातबारा मिळाला नाही.या बाबीचा पाठपुरावा उन्नती मंडळाद्वारे सुरूच असून मागील दहा वर्षांच्या शासन दिरंगाईमुळे वाढलेल्या बांधकाम मूल्याची भरपाई देण्याची मागणीही मंडळामार्फत करण्यात आली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात मंडळाद्वारे अनेक सामाजिक हिताच्या कामांची मागणी करण्यात आली असून काही कामे मंजूर झाली आहेत परंतु त्यांचा पुढील प्रवास लालफितीमध्ये आडकला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणीही मंडळाकडून करण्यात आली आह. पाठपुराव करुनही शासनाकडून कोणत्याच कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मंडळाचे ६० वर्षांवरील सदस्य (यामध्ये नारायण घरत यांचे वय ९५ वर्षे आहे) मंत्रालयासमोर उपोषण करण्याच्या तयारीत असून महिन्याभरात शासनाला जाग आली नाही तर येत्या ५ मे रोजी आम्ही मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे उन्नती मंडळाचे सरचिटणीस नरिसंह पाटील यांनी सांगितले आहे.कामातील भ्रष्टाचार अन वेळकाढूपणापारगांव चेकपोस्ट ते दुर्गम आदिवासी बोरीचा पाडा रस्त्याचे काम २०११ या वर्षी तीन भागात करायचे होते. मात्र, ते एकाच भागाचे झाले असून उर्विरत काम न करता ठेकेदाराला सार्वजनिक बांधकामकडून तिन्ही भागांची सर्व रक्कम अदा केल्याची माहिती समोर आली आहे. पारगाव पुलाचे काम आदिवासी उपयोजनेतून झाले असतानाही यामार्गे केलेली टोल वसुली उपयोजनेत किती जमा झाली आहे. याची माहिती मिळावी. पारगाव, सोनावे, दारशेत ते महामार्गावरील पाचरखे, दारशेत ते उंबरपाडा रस्त्याला निधी मिळावा म्हणून पाठपूरावर सुरु आहे.दरवर्षी पावसाळ्यात उसगाव ते भाताणे हा रस्ता हमखास पाण्याखाली जातो व पलीकडील ३५ ते ४० गाव पाड्यांचा संपर्क तुटतो. हा रस्ता होत नसल्याने शिवनसई ते नवसई रस्ता व्हावा ही पर्यायी मागणी आहे. त्याचे सर्वेक्षण होऊनही योजना मात्र प्रलंबित आहे.घाटीम, नवघर, मासवण, बहाडोली या मार्गाची पुलासकट मागणी केली आहे. तसेच खानिवडे टोल नाक्यावरून पालघर व वसई तालुक्यातील हलक्या वाहनांना टोल माफी मिळावी अशी मागणी आहे.