शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

आगरी भवनाच्या बांधकामाला सातबाराचे ‘ग्रहण’

By admin | Updated: April 12, 2017 03:55 IST

वसई व पालघर तालुक्यात विखुरलेल्या आगरी समाज बांधवांच्या संकिल्पत आगरी भवनांचे काम सातबाऱ्यामुळे रखडले असून २००७ साली शासनाच्या नियमांना अधीन राहून

- सुनिल घरत,  पारोळ

वसई व पालघर तालुक्यात विखुरलेल्या आगरी समाज बांधवांच्या संकिल्पत आगरी भवनांचे काम सातबाऱ्यामुळे रखडले असून २००७ साली शासनाच्या नियमांना अधीन राहून १,८०,००० हजार रु पये मूल्यांकन भरले असले तरी अजूनही आगरी समाज उन्नती मंडळाच्या बांधकाम समितीला शासनाकडून सातबारा मिळाला नाही.या बाबीचा पाठपुरावा उन्नती मंडळाद्वारे सुरूच असून मागील दहा वर्षांच्या शासन दिरंगाईमुळे वाढलेल्या बांधकाम मूल्याची भरपाई देण्याची मागणीही मंडळामार्फत करण्यात आली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात मंडळाद्वारे अनेक सामाजिक हिताच्या कामांची मागणी करण्यात आली असून काही कामे मंजूर झाली आहेत परंतु त्यांचा पुढील प्रवास लालफितीमध्ये आडकला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणीही मंडळाकडून करण्यात आली आह. पाठपुराव करुनही शासनाकडून कोणत्याच कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मंडळाचे ६० वर्षांवरील सदस्य (यामध्ये नारायण घरत यांचे वय ९५ वर्षे आहे) मंत्रालयासमोर उपोषण करण्याच्या तयारीत असून महिन्याभरात शासनाला जाग आली नाही तर येत्या ५ मे रोजी आम्ही मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे उन्नती मंडळाचे सरचिटणीस नरिसंह पाटील यांनी सांगितले आहे.कामातील भ्रष्टाचार अन वेळकाढूपणापारगांव चेकपोस्ट ते दुर्गम आदिवासी बोरीचा पाडा रस्त्याचे काम २०११ या वर्षी तीन भागात करायचे होते. मात्र, ते एकाच भागाचे झाले असून उर्विरत काम न करता ठेकेदाराला सार्वजनिक बांधकामकडून तिन्ही भागांची सर्व रक्कम अदा केल्याची माहिती समोर आली आहे. पारगाव पुलाचे काम आदिवासी उपयोजनेतून झाले असतानाही यामार्गे केलेली टोल वसुली उपयोजनेत किती जमा झाली आहे. याची माहिती मिळावी. पारगाव, सोनावे, दारशेत ते महामार्गावरील पाचरखे, दारशेत ते उंबरपाडा रस्त्याला निधी मिळावा म्हणून पाठपूरावर सुरु आहे.दरवर्षी पावसाळ्यात उसगाव ते भाताणे हा रस्ता हमखास पाण्याखाली जातो व पलीकडील ३५ ते ४० गाव पाड्यांचा संपर्क तुटतो. हा रस्ता होत नसल्याने शिवनसई ते नवसई रस्ता व्हावा ही पर्यायी मागणी आहे. त्याचे सर्वेक्षण होऊनही योजना मात्र प्रलंबित आहे.घाटीम, नवघर, मासवण, बहाडोली या मार्गाची पुलासकट मागणी केली आहे. तसेच खानिवडे टोल नाक्यावरून पालघर व वसई तालुक्यातील हलक्या वाहनांना टोल माफी मिळावी अशी मागणी आहे.