शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

एका पोलिसाच्या खांद्यावर २६४२ नागरिकांची सुरक्षा, कायदा, सुव्यवस्था रामभरोसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 00:59 IST

नालासोपाऱ्यात गुन्हेगारी स्वरु पांच्या घटनांचा वाढता आलेख व त्यामुळे बळावलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या पार्श्वभूमीवर पाच वर्षापूर्वी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती केली.

- मंगेश कराळेनालासोपारा  -  नालासोपाऱ्यात गुन्हेगारी स्वरु पांच्या घटनांचा वाढता आलेख व त्यामुळे बळावलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या पार्श्वभूमीवर पाच वर्षापूर्वी तुळींज पोलीस ठाण्याची निर्मिती केली. मात्र, नालासोपाºयाच्या तुळींज पोलीस ठाण्यात ४ महिन्यात तब्बल ५८० दखलपात्र गुन्हे नोंदविले गेले असून अदखलपात्र स्वरु पाच्या गुन्ह्यांच्या संख्येने ३४२२ चा आकडा गाठला आहे. या ठाण्यात २ पोलीस निरीक्षक, ५ सहायक पोलिस निरीक्षक, ११ पोलीस उपनिरीक्षक, १४ सहायक उपनिरीक्षक, १२१ पोलीस कर्मचारी असा एकूण १५३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तुटपुंजा समावेश आहे. तर ३ बिट मार्शल पोलीसांच्या ताफ्यात आहेत.अधिकृत ३ लाख ५६ हजार ७०५ असून प्रत्यक्षात ७ ते ८ लाख लोकसंख्या तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. किमान २०० ते २५० पोलीस कर्मचारी आणि ३० ते ३५ अधिकारी येवढे मनुष्यबळ तुळींज पोलीस ठाण्यात आवश्यक आहे.- डॅनियल बेन(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणेमुंबईमध्ये एक हजार लोकांसाठी १ पोलीसमुंबईमध्ये एक हजार लोकसंख्येसाठी एक पोलीस कर्मचारी अशी रचना आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तुलनेत तुळींज पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील 3 लाख ५६ हजार ७०५ लोकसंख्येला (२०११ च्या जनगणनेनुसार) एका पोलिसांवर २६४२ लोकांच्या सुरक्षेचा भार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार