शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

हंगाम लांबला : गावरान जांभळे यंदाही महाग झालीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:58 IST

निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व दिवसेदिवस कमी होत चाललेला पाउस तसेच वातावणातील बदल त्याचा परिणाम यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू बरोबरच रानमेवा असलेल्या जांभळांवरही झालेला आहे.

विक्रमगड : निसर्गाचा नेहमीचा लहरीपणा व दिवसेदिवस कमी होत चाललेला पाउस तसेच वातावणातील बदल त्याचा परिणाम यंदा पुन्हा एकदा आंबा व काजू बरोबरच रानमेवा असलेल्या जांभळांवरही झालेला आहे. त्यामुळेच येथील येथील बाजारात गावरान जांभळाची पुरेशी आवक मे महीना सुरु झाला तरी पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्यांच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या बाजारात दाखल होणारी जांभळे महाग आहेत. तर वातावणातील बदलामुळे हंगाम लांबला आहे. यादरवर्षी ही गावरान जांभळे बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते. मात्र जांभळाचे उत्पादन कमी झाल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे हंगाम लांबत चालेला आहे. त्यामुळे ज्यावेळेस जांभुळ उत्पादन व्हायला हवे त्यावेळेस ते होत नसून त्याच्या पिकण्याचा कालवधी लांबून जून उजाडतो व जांभळे खराब होऊन शेतकऱ्यांना व बागायतदारांना नुकसान सहन करावे लागते. यंदा जांभुळ उत्पादनात बरीचशी घट सहन करावी लागणार असल्याने व साठ ते सत्तर टक्केच उत्पादन हाती लागणार असल्याचे येथील बागायतदार वर्गाने सांगितले.विक्रमगड हा जंगली भाग असल्याने जांभळाचे चांगले उत्पादन आहे परंतु गेल्या दोन चार वर्षांपासून पाहिजे तसे उत्पादन निघत नाही.गावरान जांभूळ झाले दुर्मिळजांभळाचे उत्पादनासाठी पोषक वातारण मिळत नसल्याने गावरान जांभळे यावर्शीही दुर्मिळ झालेला आहे. गेल्या दोन-चार वर्शा पासुन जुनी जांभळाची झाडेही कमी झालेली आहेत. व शील्लक राहीलेली झाडेही फारशी उपयुक्त ठरताना दिसत नाही पुर्वीच्या प्रमाणात झाडांची लागवड आता केली जात नाही. नवीन जातीच्या झाडांना फारशी वाढ नाही त्यामुळे गावरान जांभाळाचा पिहल्या प्रमाणे आस्वाद घेणे दुर्मिळ झालेले आहे.यंदा हवामानातील बदलामुळे आंबा काजु उत्पादना प्रमाणेच जांभळालाही उशिराने मोहर येउन हंगाम उशिराने सुरु झाल्याने जांभळाचे उत्पादन व मिळणारा पैसा येथील बागायदारांना कमी मिळणार आहे.जांभुळ व्यवसाय वातावरणातील होत असलेला सततच्या बदलामुळे फक्त मे मिहन्या व जुनच्या सुरु वातीला चालणार असल्याने शेतक-यांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. परंतु सध्या उत्पादीत जांभुळ पिकाला मोठी मागणी असून महाग का होईना ग्राहक त्याची खरेदी करीत आहेत.दोन महिन्यांत मिळते हजारो रु पयांचे उत्पन्नएप्रिल, मे व जून या तीन महिन्यांतच हा व्यवसाय चालत असतो, बागयतदारांना जांभूळ पिकापासून या महिन्यांत ४० ते ५० हजारांचे उत्पन्न मिळते तर आदिवासी खेडया-पाडयांतील जंगल भागातील महिला भरलेल्या जांभळाच्या टोपल्या विकुन याच दोन महिन्यांत १५ ते २० हजार रु पये कमवित असतात.दिवस उगवला की पहाटेच या महिला जांभळे करंडयात (टोपलीत) भरुन विकण्यासाठी मोठया शहरांकडे जात असतात. या हंगामात सध्या बाजारात लहान जांभूळ १२० रु पये किलो तर मोठे जांभूळ १६० रुपये किलो प्रमाणे विकले जात आहे असे विक्र ी करणाºया वनीता दोंडे या जांभूळ विक्रेत्या महिलेने सांगितले.परंतु वातावरणातील बदलांचा परिणाम शेतीव्यवसाया बरोबरच रानमेव्यावरही होतांना दिसत आहे. त्यामुळे जांभळे, करवंदे, काजू, आंबा याची आवक दिवसेंदिवसकमी झाल्याने दुर्मिळ होतांना दिसत आहेत.

टॅग्स :palgharपालघर