शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्याचा निकाल ८३ %, मुलींनी मारली सर्वत्र बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 01:10 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल 83.05 टक्के लागला असून मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी 7.1 टक्के जास्त आहे.

पालघर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल 83.05 टक्के लागला असून मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी 7.1 टक्के जास्त आहे. सर्वाधिक निकला वसईचा ८४.५० आहे तर सर्वात कमी निकाल विक्रमगडचा ७०.६० टक्के आहे.जिल्ह्यातून ४२ हजार ०३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात २२ हजार ९५७ मुले तर १९ हजार ०७८ मुलींचा समावेश होता. त्यापैकी एकुण ३४ हजार ९१२ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यात 18 हजार 337 मुले तर 16 हजार 575 मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 79.88 टक्के असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.88 टक्के इतकी आहे.>असा आहे तालुका निहाय निकलावाडा तालुक्यात 2 हजार 085 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 1 हजार 024 मुले तर 1हजार 061 मुली आहेत.एकूण निकाल 75.52 टक्के लागला.मोखाडा तालुक्यातून एकूण 1 हजार 133 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी 563 मुले तर 378 मुली असे एकूण 941 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण टक्केवारी 83.05 टक्के अशी आहे.विक्र मगड तालुक्यातून एकूण 1823 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातून 715 मुले तर 572 मुली असे एकूण 1287 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा निकाल 70.60 टक्के लागला.जव्हार तालुक्यातून एकूण 1हजार 244 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 72.19 टक्के इतका लागला आहे.तलासरी तालुक्यात एकूण 1हजार 444 मुले तर 1हजार 252 मुली असे एकूण 2हजार 696 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 1 हजार 117 मुले तर 1हजार 063 मुली असे एकूण 2 हजार 180 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 80.86 टक्के इतका निकाल लागला आहे.डहाणू तालुक्यातून एकूण 2 हजार 537 मुले तर 2 हजार 088 मुली असे एकूण 4 हजार 625 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 1हजार 956 मुली तर 1 हजार 798 मुली असे एकूण 3 हजार 754 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 81.17 टक्के लागला.पालघर तालुक्यातून एकूण 5 हजार 324 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 4 हजार 182 उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल 78.55 टक्के लागला.वसई तालुक्यातून एकूण 22हजार 429 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 10 हजार 427 मुले तर 9 हजार158 मुली अशा एकूण 19 हजार 585 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तालुक्याचा एकूण निकाल 84.50 टक्के इतका लागला.