शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा निकाल ८३ %, मुलींनी मारली सर्वत्र बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 01:10 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल 83.05 टक्के लागला असून मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी 7.1 टक्के जास्त आहे.

पालघर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल 83.05 टक्के लागला असून मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी 7.1 टक्के जास्त आहे. सर्वाधिक निकला वसईचा ८४.५० आहे तर सर्वात कमी निकाल विक्रमगडचा ७०.६० टक्के आहे.जिल्ह्यातून ४२ हजार ०३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात २२ हजार ९५७ मुले तर १९ हजार ०७८ मुलींचा समावेश होता. त्यापैकी एकुण ३४ हजार ९१२ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यात 18 हजार 337 मुले तर 16 हजार 575 मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 79.88 टक्के असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.88 टक्के इतकी आहे.>असा आहे तालुका निहाय निकलावाडा तालुक्यात 2 हजार 085 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 1 हजार 024 मुले तर 1हजार 061 मुली आहेत.एकूण निकाल 75.52 टक्के लागला.मोखाडा तालुक्यातून एकूण 1 हजार 133 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी 563 मुले तर 378 मुली असे एकूण 941 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण टक्केवारी 83.05 टक्के अशी आहे.विक्र मगड तालुक्यातून एकूण 1823 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातून 715 मुले तर 572 मुली असे एकूण 1287 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा निकाल 70.60 टक्के लागला.जव्हार तालुक्यातून एकूण 1हजार 244 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 72.19 टक्के इतका लागला आहे.तलासरी तालुक्यात एकूण 1हजार 444 मुले तर 1हजार 252 मुली असे एकूण 2हजार 696 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 1 हजार 117 मुले तर 1हजार 063 मुली असे एकूण 2 हजार 180 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 80.86 टक्के इतका निकाल लागला आहे.डहाणू तालुक्यातून एकूण 2 हजार 537 मुले तर 2 हजार 088 मुली असे एकूण 4 हजार 625 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 1हजार 956 मुली तर 1 हजार 798 मुली असे एकूण 3 हजार 754 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 81.17 टक्के लागला.पालघर तालुक्यातून एकूण 5 हजार 324 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 4 हजार 182 उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल 78.55 टक्के लागला.वसई तालुक्यातून एकूण 22हजार 429 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 10 हजार 427 मुले तर 9 हजार158 मुली अशा एकूण 19 हजार 585 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तालुक्याचा एकूण निकाल 84.50 टक्के इतका लागला.