शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा निकाल ८३ %, मुलींनी मारली सर्वत्र बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 01:10 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल 83.05 टक्के लागला असून मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी 7.1 टक्के जास्त आहे.

पालघर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा जिल्ह्याचा निकाल 83.05 टक्के लागला असून मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी 7.1 टक्के जास्त आहे. सर्वाधिक निकला वसईचा ८४.५० आहे तर सर्वात कमी निकाल विक्रमगडचा ७०.६० टक्के आहे.जिल्ह्यातून ४२ हजार ०३५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात २२ हजार ९५७ मुले तर १९ हजार ०७८ मुलींचा समावेश होता. त्यापैकी एकुण ३४ हजार ९१२ विद्यार्थी पास झाले आहेत. त्यात 18 हजार 337 मुले तर 16 हजार 575 मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 79.88 टक्के असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 86.88 टक्के इतकी आहे.>असा आहे तालुका निहाय निकलावाडा तालुक्यात 2 हजार 085 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 1 हजार 024 मुले तर 1हजार 061 मुली आहेत.एकूण निकाल 75.52 टक्के लागला.मोखाडा तालुक्यातून एकूण 1 हजार 133 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी 563 मुले तर 378 मुली असे एकूण 941 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण टक्केवारी 83.05 टक्के अशी आहे.विक्र मगड तालुक्यातून एकूण 1823 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातून 715 मुले तर 572 मुली असे एकूण 1287 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा निकाल 70.60 टक्के लागला.जव्हार तालुक्यातून एकूण 1हजार 244 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 898 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 72.19 टक्के इतका लागला आहे.तलासरी तालुक्यात एकूण 1हजार 444 मुले तर 1हजार 252 मुली असे एकूण 2हजार 696 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 1 हजार 117 मुले तर 1हजार 063 मुली असे एकूण 2 हजार 180 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 80.86 टक्के इतका निकाल लागला आहे.डहाणू तालुक्यातून एकूण 2 हजार 537 मुले तर 2 हजार 088 मुली असे एकूण 4 हजार 625 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून 1हजार 956 मुली तर 1 हजार 798 मुली असे एकूण 3 हजार 754 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल 81.17 टक्के लागला.पालघर तालुक्यातून एकूण 5 हजार 324 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 4 हजार 182 उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल 78.55 टक्के लागला.वसई तालुक्यातून एकूण 22हजार 429 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 10 हजार 427 मुले तर 9 हजार158 मुली अशा एकूण 19 हजार 585 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तालुक्याचा एकूण निकाल 84.50 टक्के इतका लागला.