शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

मिठागर वस्तीची व्यथा सुरेश प्रभूंच्या दालनात, नवघरवासीयांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 2:25 AM

वसई नवघर पूर्वेला मिठागर वस्तीत पाणी साचते व त्यामुळे येथील कुटूंबांचा संपर्क तुटतो. दरवर्षी पावसाळ्यात महापालिका प्रशासन त्यांना मदत करत असते.

वसई - वसई नवघर पूर्वेला मिठागर वस्तीत पाणी साचते व त्यामुळे येथील कुटूंबांचा संपर्क तुटतो. दरवर्षी पावसाळ्यात महापालिका प्रशासन त्यांना मदत करत असते. मात्र, ही सॉल्ट विभागाची जागा असल्याने या ठिकाणी रस्ते व इतर कामे करण्याच्या अडचणी निर्माण होतात. यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी महापौर रुपेश जाधव व माजी महापौर नारायण मानकर यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली.या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचल्याने वसई विरार महानगरपालिकेच्या आपत्कालिन यंत्रणेला रेस्क्यू करु न कुटूंबाना अन्यत्र स्थलांतरीत करण्याची वेळ येत असते. तसेच मालमत्तेच नुकसान होते. गरोदर महिला, लहान मुले, अपंग , जेष्ठ नागरिक आदींना त्यामुळे त्रास सहन करावा लागतो. पूरजन्य परिस्थीती नंतरही संसाराची घडी बसविण्यासाठी वेळ लागतो. ही वस्ती सुविधांपासून वंचीत आहे. यासाठी महापौर रु पेश जाधव व व माजी महापौर नारायण मानकर यांनी अवजड उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांची दिल्ली येथे भेट घेतली व त्यांना वसई नवघर पूर्वेकडिल मिठागर वस्ती विकासात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विनंती केली. तर पाणजू व भार्इंदर हा १३२५ कोटींचा ब्रिज होणार असला तरी सॉल्ट विभागाच्या जमिनी बाधीत होणार आहेत. याबाबत विभागाने विचार करावा असे निवेदन देण्यात आले.केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासनवरील सॉल्टच्या जमिनीचा प्रस्ताव मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने सॉल्ट विभागाला दिल्ली येथे पाठविला आहे.त्याचा अभ्यास करु न त्वरीत परवानगी द्यावी असे संबंधीत अधिकाºयांना आदेशीत केले व यापुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार