शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बांबूपासून बनवलेल्या राख्यांचे राज्यपालांच्या हस्ते विमोचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 01:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आवाहनानुसार आपल्या आजूबाजूला असलेल्या संसाधनातून वस्तू तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वसई : पालघर जिल्ह्यातील आदिवासी (वनवासी) भगिनींनी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून यंदाही राष्ट्र सेवा समिती प्रकल्प भालिवली येथे प्रशिक्षित होऊन तयार केलेल्या बांबूंच्या राख्यांचे सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत राजभवनात विमोचन करण्यात आले. या वेळी समितीचे व्यवस्थापक लुकेश बंड, प्रगती भोईर, डॉ. अलोक चौबे आदी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आवाहनानुसार आपल्या आजूबाजूला असलेल्या संसाधनातून वस्तू तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून वनवासी भगिनींना बांबूपासून निरनिराळे आकर्षक व दर्जेदार उत्पादन करण्याचे प्रशिक्षण मागील पाच वर्षांच्या काळापासून सेंटरच्या भालिवली येथील प्रकल्पावर देण्यात येत आहे. या प्रशिक्षणानंतर आपले घरकाम सांभाळून फावल्या वेळात सदर महिला बांबूपासून हस्तकलेच्या वस्तूही त्या तयार करतात व या माध्यमातून त्यांना चांगला सन्मानजनक रोजगार देखील प्राप्त होतो आहे. त्याचाच एक भाग म्हणजे या भगिनींनी पुढे येऊ घातलेल्या भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा धागा म्हणजेच राखी ही बांबूपासून वेगवेगळ्या रंगात व ढंगात अत्यंत आकर्षक स्वरूपात तयार केल्या आहेत.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीVasai Virarवसई विरार