शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

राजीव गांधी योजनेची ओळखपत्रे भिजून नष्ट

By admin | Updated: August 28, 2015 23:17 IST

केंद्र सरकारने गोरगरीबांसाठी सुरू केलेल्या राजीव गांधी आरोग्य निरामय योजनेच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून गलथान कारभार होत आहे.

वसई : केंद्र सरकारने गोरगरीबांसाठी सुरू केलेल्या राजीव गांधी आरोग्य निरामय योजनेच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून गलथान कारभार होत आहे. याबाबतची आलेली पत्रे एका आरोग्य केंद्रात भिजत पडली आहेत. वास्तविक ही ओळख पत्रे असून महा-ई सेवा केंद्रातर्फे वाटप करण्यात येत असतात. परंतु ती वाटप न झाल्यामुळे पावसात भिजून नष्ट झाली आहेत.गरीबांना वैद्यकीय खर्च परवडत नसल्यामुळे तत्कालीन संयुक्त लोकशाही आघाडी सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत गरजु व्यक्तींना वैद्यकीय खर्च करण्यासाठी केंद्राकडून दिड ते दोन लाखाचे अनुदान दिले जाते. गरजू व्यक्तीने या योजनेअंतर्गत असलेल्या इस्पितळात हे ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांना वैद्यकीय खर्चातील काही टक्के भाग केंद्र सरकार उचलत असते. वसईत आलेली ही ओळखपत्रे आजही नवघर आरोग्य केंद्रामध्ये पावसात भिजत पडली आहेत. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी ए. डी. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही ओळखपत्रे नवघर मध्ये पडून असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.