शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

राजीव गांधी योजनेची ओळखपत्रे भिजून नष्ट

By admin | Updated: August 28, 2015 23:17 IST

केंद्र सरकारने गोरगरीबांसाठी सुरू केलेल्या राजीव गांधी आरोग्य निरामय योजनेच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून गलथान कारभार होत आहे.

वसई : केंद्र सरकारने गोरगरीबांसाठी सुरू केलेल्या राजीव गांधी आरोग्य निरामय योजनेच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रशासनाकडून गलथान कारभार होत आहे. याबाबतची आलेली पत्रे एका आरोग्य केंद्रात भिजत पडली आहेत. वास्तविक ही ओळख पत्रे असून महा-ई सेवा केंद्रातर्फे वाटप करण्यात येत असतात. परंतु ती वाटप न झाल्यामुळे पावसात भिजून नष्ट झाली आहेत.गरीबांना वैद्यकीय खर्च परवडत नसल्यामुळे तत्कालीन संयुक्त लोकशाही आघाडी सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत गरजु व्यक्तींना वैद्यकीय खर्च करण्यासाठी केंद्राकडून दिड ते दोन लाखाचे अनुदान दिले जाते. गरजू व्यक्तीने या योजनेअंतर्गत असलेल्या इस्पितळात हे ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांना वैद्यकीय खर्चातील काही टक्के भाग केंद्र सरकार उचलत असते. वसईत आलेली ही ओळखपत्रे आजही नवघर आरोग्य केंद्रामध्ये पावसात भिजत पडली आहेत. यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी ए. डी. नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही ओळखपत्रे नवघर मध्ये पडून असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.