शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

भूकंपग्रस्त गावांत जनजागृती; एनडीआरएफ, नागरी संरक्षण दलाचे मिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:14 IST

डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या भूकंपग्रस्त गावांमधील रहिवाशांमध्ये असलेली भिती कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्र म राबविण्यात येत आहेत.

डहाणू : डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या भूकंपग्रस्त गावांमधील रहिवाशांमध्ये असलेली भिती कमी करण्यासाठी जनजागृती कार्यक्र म राबविण्यात येत आहेत. या कार्यक्र माचा एक भाग म्हणून १२ ते २१ फेब्रुवारी दरम्यान तालुक्यातील भूकंपग्रस्त गावांमध्ये एनडीआरएफ आणि नागरी संरक्षण दला कडून जनजागृती करण्यात येत आहे.तहसील कार्यालयामार्फत आयोजित हा उपक्र म स्थानिक ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी यांच्या एकत्रित समन्वयाने राबविला जाणार आहे. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शालेय विद्यार्थी आदींनी उपस्थित राहून माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. दि. १२ फेब्रुवारी रोजी चिंचले येथे सकाळी १० ते १ तर सासवंद येथे दुपारी २ ते ५ या वेळेत जनजागृती करण्यात येईल. त्याचप्रमाणे १३ फेब्रुवारी रोजी आंबेसरी येथे सकाळी १० ते १ तर नागझरी येथे दुपारी २ ते ५, दि. १४ फेब्रु. रोजी धामणगाव येथे सकाळी १० ते १ तर गांगणगाव येथे दुपारी २ ते ५ दि. १५ फेब्रु. रोजी चारोटी येथे सकाळी १० ते १ तर कासा येथे दुपारी २ ते ५ दि. १६ फेब्रुवारी रोजी रानशेत येथे सकाळी १० ते १ तर वधना येथे दुपारी २ ते ५ दि. १८ फेब्रु. रोजी विवळवेढे येथे सकाळी १० ते १ तर गंजाड येथे दुपारी २ ते ५ दि.२० फेब्रु. रोजी आंबोली येथे सकाळी १० ते १ तर शिसणे येथे दुपारी २ ते ५ आणि दि. २१ फेब्रु. रोजी धानिवरी येथे सकाळी १० ते १ तर ओसरविरा येथे दुपारी २ ते ५ या वेळेत जनजागृती कार्यक्र म आयोजित करण्यात आल्याचे डहाणू तहसीलदारांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघर