शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

जलवाहतूक खात्याकडे मनपाचा रो-रो चा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 05:38 IST

गडकरींचा अनुकूल प्रतिसाद : नायगाव खाडीचे रुंदीकरण प्रस्तावित, सर्वार्थाने उपयुक्त

वसई : नायगाव खाडीचे रुंदीकरण करून ठाणे ते वसई खाडीदरम्यान सुरू होणारी नियोजित रो रो सेवा नायगाव खाडीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव वसई विरार महानगरपालिकेने केंद्रीय जलवाहतूक खात्याकडे पाठवला आहे. ती सुरू केल्यास या पट्ट्यातील अनेक गावांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून वाहतुकीसाठी लागणारा विलंब, वाहतूक कोंडी, इंधनाचा अपव्यय या गोष्टी सध्या नित्याच्या झाल्या आहेत. त्या टाळण्यासाठी जलमार्गे मालवाहतूक अर्थात रो रो वाहतुकीचा पर्याय पुढे आला आहे. महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाने यासाठी केंद्रीय जलवाहतूक, रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. या प्रस्तावाला त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. ठाणे खाडीतून भार्इंदर आणि वसई येथील रो रो सेवेला मंजूरी देण्यात आलेली आहे. मात्र आता ही सेवा वसईपर्यंतच न ठेवता नायगाव खाडीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेने ठेवला आहे.कशी असते रो-रो सेवा? नायगाव, जुचंद्र, राजावली, टिवरी, ठाण्याला होईल फायदा च्रो रो सेवा म्हणजे रोड आॅन, रोड आॅफ याचा अर्थ ही वाहतूक कधी रस्ता मार्गे तर कधी जलमार्गे केली जाते. म्हणजे मोठ्या जहाजातून वाहनांचीही वाहतूक केली जाईल. माल व प्रवासी वाहतूक आता जलमार्गाने सुरू होणार आहेत. हा प्रवास पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त असा प्रवास आहे. रस्ते वाहतुकीला आणि रेल्वे माल व प्रवासी वाहतुकीला तो उत्तम पर्याय आहे.च्याचा फायदा नायगाव, जुचंद्र, मालजीपाडा, राजावली, टिवरी, ठाणे, कल्याण येथील नागरिकांना होऊ तसेच या सेवेचा लाभ वसई पूर्वेकडील अनेक गावांना होणार असून व्यवसायातही मोठी वाढ होऊ शकणार आहे. वसई खाडी ही २१ मीटर रु ंद आहे. मात्र या खाडीची रुंदी ४० मीटपर्यंत वाढवण्यात आल्यास या ठिकाणी ही सेवा अधिक चांगल्या रितीने सुरू करता येणार आहे .

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी