शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

उत्पादन घटले, गणेशोत्सवकाळात श्रीफळ झाले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 03:36 IST

उत्पादनात कमालीची घट झाल्याने व ऐन गणेशोत्सवात मागणी वाढल्याने नारळाचे दर भडकले आहेत. त्याचा फायदा व्यापारीवर्गाला झाला आहे. तर नारळ उत्पादक कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असून उत्सवकाळातही शेतक-यांची झोळी रीतीच आहे.

अनिरु द्ध पाटील ।बोर्डी : उत्पादनात कमालीची घट झाल्याने व ऐन गणेशोत्सवात मागणी वाढल्याने नारळाचे दर भडकले आहेत. त्याचा फायदा व्यापारीवर्गाला झाला आहे. तर नारळ उत्पादक कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असून उत्सवकाळातही शेतकºयांची झोळी रीतीच आहे.पावसाचा अनियमतिपणा, उन्हाळ्यात वीज भारनियमनामुळे झालेला अपुरा पाणी पुरवठा यामुळे नारळाची प्रतिमाड उत्पादन क्षमता कमालीची घटली आहे. एका दशकापासून एरियोफाइल्ड माईट (अष्टपाद कोळी) या कीडीचा फळावर झालेला प्रादुर्भाव रोखण्यात आलेले अपयश यामुळे फळांची वाढ खुंटते तर आवरण डागाळते. त्यामुळे वर्गवारी करतांना अशा फळांना व्यापºयांकडून प्रतिनग पाच रूपयांचा दर दिला जातो. मजूर तसेच खतांचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढून बागायतदारांना तोटा होतो. मात्र गणेशोत्सवात बाजारातील नारळाच्या किमती २० ते ३० रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. धार्मिक कार्यात नारळला अनन्यसाधारण महत्व असल्याने मोठी मागणी आहे. त्यामुळे आर्थिक झळ सहन करून नागरिक खरेदी करीत आहेत.दरम्यान शासनाने नारळाला हमी भाव देणे आवश्यक आहे. शिवाय नारळ खरेदी-विक्र ी केंद्र सुरू केल्यास किमती आवाक्यात राहून नागरिकांची पिळवणूक थांबेल. पाणीवाले आणि पक्व नारळाचे दर वेगळे आहेत. फळं उतरविण्याचे प्रतिमाड २५ रु पये घेतले जातात. शिवाय १५ फळानंतर प्रत्येक नगामागे अतिरिक्त २ रुपये घेतले जातात. दिवसेंदिवस या कुशल मजुरांमध्ये घट झाल्याने मक्तेदारी वाढली आहे. अन्य पर्याय नसल्याने बागायती टिकविण्यासाठी हा खर्चिक व्यवहार स्वीकारावा लागतो. सणा व्यतिरिक्त नारळाला मोठी मागणी नाही. त्यामुळे व्यापाºयांवर अवलंबून राहावे लागते. शासनाकडून नारळ उत्पादकांना कोणतीच मदत केली जात नाही अशी व्यथा बोर्डी येथील नारळ उत्पादक प्रकाश राऊत यांनी लोकमतकडे मांडली.नारळ बोर्डाकडून शेतकºयांचे गट तयार करून जिल्हास्तरावर नारळ उत्पादन संघाची निर्मिती केली. त्यानंतर सोसायटीच्या माध्यमातून दोन वर्षांकरिता लागणारी खते, कीटकनाशक नारळ उत्पादकांना वाटप केल्याने फायदा झाला होता. मात्र ही योजना औटघटकेची ठरली आहे.- यज्ञेश सावे, कृषीभूषण