शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सरळ लढतीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 03:31 IST

शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात सरळ लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून आता मतदारांचा कल अपक्षां ऐवजी पक्षांना मत देण्याकडे असल्याचे संकेत मिळत असून आता फक्त कौल कुणाला मिळणार हे सोमवारी कळणार आहे.

जव्हार : या नगरपरिषदेसाठी रविवारी मतदान होणार असल्याने शनिवारी सर्वच पक्षानी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या झालेल्या जाहिर सभा अन एकंदरीतच जव्हार मधील मतदारांचा कौल पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात सरळ लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून आता मतदारांचा कल अपक्षां ऐवजी पक्षांना मत देण्याकडे असल्याचे संकेत मिळत असून आता फक्त कौल कुणाला मिळणार हे सोमवारी कळणार आहे.या निवडणूकीत अपक्षांसहीत पाच पक्षांचे उमेदवार उभे ठाकले असून सुरवातीला चौरंगी लढतीची शक्यता येथे दिसून येत होती मात्र कॉंग्रेस आणि भाजपने निर्माण केलेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक त्यांच्या उमेदवारांना लढवता आलेली नाही तर मुस्लीम मतांची बेगमी करण्यासाठी जव्हार प्रतिष्ठानने सेक्युलर चेहरा दाखविला असतानांच भाजपाशी युती केल्याने ते लढतीतून बाहेर पडल्यासारखे झाले आहेत तर कॉंग्रेसला सर्व जागांवर उमेदवार देता न आल्याने त्यांचे गणित चुकले आहे.यामुळे सध्या आता सेना आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस दिसत असून प्रभागनिहाय आणि नगराध्यक्ष लढतीततही सेना राष्ट्रवादी हेच प्रामुख्याने उभे ठाकले आहेत. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार वैयक्तिक पातळीवर घसरल्याने जव्हारकर मात्र अवाक झाले होते तर यासगळ्यात सर्व उमेदवारानी कंबर कसलेली असून परगावी कामानिमित्त स्थलांतरित झालेल्यानांही मतदानासाठी येथे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार