शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सरळ लढतीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 03:31 IST

शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात सरळ लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून आता मतदारांचा कल अपक्षां ऐवजी पक्षांना मत देण्याकडे असल्याचे संकेत मिळत असून आता फक्त कौल कुणाला मिळणार हे सोमवारी कळणार आहे.

जव्हार : या नगरपरिषदेसाठी रविवारी मतदान होणार असल्याने शनिवारी सर्वच पक्षानी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या झालेल्या जाहिर सभा अन एकंदरीतच जव्हार मधील मतदारांचा कौल पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात सरळ लढत होण्याची शक्यता निर्माण झाली असून आता मतदारांचा कल अपक्षां ऐवजी पक्षांना मत देण्याकडे असल्याचे संकेत मिळत असून आता फक्त कौल कुणाला मिळणार हे सोमवारी कळणार आहे.या निवडणूकीत अपक्षांसहीत पाच पक्षांचे उमेदवार उभे ठाकले असून सुरवातीला चौरंगी लढतीची शक्यता येथे दिसून येत होती मात्र कॉंग्रेस आणि भाजपने निर्माण केलेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक त्यांच्या उमेदवारांना लढवता आलेली नाही तर मुस्लीम मतांची बेगमी करण्यासाठी जव्हार प्रतिष्ठानने सेक्युलर चेहरा दाखविला असतानांच भाजपाशी युती केल्याने ते लढतीतून बाहेर पडल्यासारखे झाले आहेत तर कॉंग्रेसला सर्व जागांवर उमेदवार देता न आल्याने त्यांचे गणित चुकले आहे.यामुळे सध्या आता सेना आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस दिसत असून प्रभागनिहाय आणि नगराध्यक्ष लढतीततही सेना राष्ट्रवादी हेच प्रामुख्याने उभे ठाकले आहेत. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत प्रचार वैयक्तिक पातळीवर घसरल्याने जव्हारकर मात्र अवाक झाले होते तर यासगळ्यात सर्व उमेदवारानी कंबर कसलेली असून परगावी कामानिमित्त स्थलांतरित झालेल्यानांही मतदानासाठी येथे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार