शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आॅफिसात अधिकारी एकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 05:19 IST

अतिसंवेदनशील : तारापूर औद्योगिक वसाहतीत कारखाने ११३८

पंकज राऊत

बोईसर : अतिसवेंदनशील असलेल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक कार्यालय, तारापूर १ मध्ये ११३८ कारखान्यांकरिता फक्त एकच पूर्णवेळ कायम स्वरुपी अधिकारी आहे तर एक तात्पुरते तर दुसरे अर्धंवेळ क्षेत्र अधिकारी कार्यरत असल्याने पर्यवरण रक्षणाबाबत मंडळच गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंडळाच्या कार्यालयीन आदेशान्वये या कार्यालयात यापूर्वी पाच क्षेत्र अधिकाऱ्याची नेमणूक होती. परंतु सध्या या कार्यालयात फक्त दोन क्षेत्र अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी एक क्षेत्र अधिकारी अर्जुन जाधव यांना उप प्रादेशिक अधिकारी तारापूर २ या पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला असल्याने त्यांना तारापूर १ कडे फारसे लक्ष देणे शक्य होत नाही. सुमारे ११३८ कार्यरत कारखान्यांत होणाºया प्रदूषणावर नियंत्रण व अंकुश म.प्र. नि.मंडळाच्या उप प्रादेशिक कार्यालय, तारापूर १ च्या माध्यमातून ठेवण्यात येत असल्याने रिक्तपदामुळे कार्यालयाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला असून सध्या नंदकिशोर पाटील हे एकच पूर्णवेळ क्षेत्र अधिकारी असल्याने मनुष्यबळ अपुरे आहे.या कार्यालयातील कामाची प्रचंड व्याप्ती पाहता आणखी चार पूर्णवेळ क्षेत्र अधिकाºयांची तातडीने नेमणूक होणे हे अत्यंत गरजेचे असतांना तात्पुरता इलाज म्हणून मागील महिन्यापासून इतरत्र दोन उपप्रादेशिक कार्यालयातील चार क्षेत्र अधिकाºयांना आठवड्यातून प्रत्येकी २ तर एका अधिकाºयाला एक दिवस अतिरिक्त आळीपाळीने तात्पुरता कार्यभार देऊन काम चालविण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी या अधिकाºयांपैकी कुणीही नेमलेल्या दिवशी तारापूरमध्ये कार्यरत नसल्याचे समजते.केंद्रीय वने व पर्यावरण विभागाने डिसेंबर २००९ साली तारापूर एमआयडीसीमधील प्रदूषणाची सरासरी पातळी ही महाराष्ट्र राज्यात ५ व्या क्रमांकावर असल्याची बाब अहवालामध्ये नमूद केली होती.ही पदे मुद्दाम रिक्त ठेवली जातात?अलीकडे राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार येथील उद्योगांच्या अनेकवेळा झालेल्या विशेष तपासणीत नियम, अटी व शर्ती कशा पद्धतीने पायदळी तुडविले जात असल्याचे भीषण वास्तव समोर आले होते.या संदर्भात म.प्र. नि. मंडळा चे प्रादेशिक अधिकारी लाड यांच्याशी मोबाईल वरून टेक्स मेसेज व व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळेच मंडळाच्यावतीने केल्या जाणाºया कारवाईबाबतही कारखानदारात गांभीर्य उरलेले नाही.च्प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष व्हावे या करीता तर ही पदे भरली जात नसावीत ना. अशीही शंका जागृत नागरिक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार