शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

अंजलीच्या हत्येला पोलीसच जबाबदार’, संतप्त जमावाकडून आरोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:37 IST

अंजलीच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्यानेच तिची हत्या झाली असून त्याला पोलीस जबाबदार असल्याचा आरो...

वसई : अंजलीच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्यानेच तिची हत्या झाली असून त्याला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने सोमवारी संध्याकाळी तुळींज पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. यावेळी पोलिसांशी धक्काबुकीही करण्यात आली.शनिवारी रात्री अंजलीचे अपहरण केल्याचे सीसीटीव्हीतील फुटेजमध्ये स्पष्ट होत असून तिला एक महिला पळवून नेताना दिसत आहे. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब लावला. तसेच तपासातही हलगर्जीपणा केला. त्यामुळेच अंजलीची हत्या झाली असून त्याला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी यावेळी केला.पोलीस ठाण्यासमोर सोमवारी संध्याकाळी मोठा जमाव चालून आला होता त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे पोलिसांशी त्यांची धक्काबुकीही झाली. अंजलीच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी आणि तपासात हलगर्जीपणा करणाºया संबंधित अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.