शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अंजलीच्या हत्येला पोलीसच जबाबदार’, संतप्त जमावाकडून आरोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:37 IST

अंजलीच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्यानेच तिची हत्या झाली असून त्याला पोलीस जबाबदार असल्याचा आरो...

वसई : अंजलीच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्यानेच तिची हत्या झाली असून त्याला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने सोमवारी संध्याकाळी तुळींज पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. यावेळी पोलिसांशी धक्काबुकीही करण्यात आली.शनिवारी रात्री अंजलीचे अपहरण केल्याचे सीसीटीव्हीतील फुटेजमध्ये स्पष्ट होत असून तिला एक महिला पळवून नेताना दिसत आहे. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब लावला. तसेच तपासातही हलगर्जीपणा केला. त्यामुळेच अंजलीची हत्या झाली असून त्याला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी यावेळी केला.पोलीस ठाण्यासमोर सोमवारी संध्याकाळी मोठा जमाव चालून आला होता त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे पोलिसांशी त्यांची धक्काबुकीही झाली. अंजलीच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी आणि तपासात हलगर्जीपणा करणाºया संबंधित अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.