शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

अंजलीच्या हत्येला पोलीसच जबाबदार’, संतप्त जमावाकडून आरोपांच्या फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:37 IST

अंजलीच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्यानेच तिची हत्या झाली असून त्याला पोलीस जबाबदार असल्याचा आरो...

वसई : अंजलीच्या तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवल्यानेच तिची हत्या झाली असून त्याला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने सोमवारी संध्याकाळी तुळींज पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. यावेळी पोलिसांशी धक्काबुकीही करण्यात आली.शनिवारी रात्री अंजलीचे अपहरण केल्याचे सीसीटीव्हीतील फुटेजमध्ये स्पष्ट होत असून तिला एक महिला पळवून नेताना दिसत आहे. त्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब लावला. तसेच तपासातही हलगर्जीपणा केला. त्यामुळेच अंजलीची हत्या झाली असून त्याला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी यावेळी केला.पोलीस ठाण्यासमोर सोमवारी संध्याकाळी मोठा जमाव चालून आला होता त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे पोलिसांशी त्यांची धक्काबुकीही झाली. अंजलीच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी आणि तपासात हलगर्जीपणा करणाºया संबंधित अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.