शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

विक्रमगड तालुक्यातील आंब्याच्या झाडांना मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:17 IST

गेल्या दोन चार वर्षापासून आंबा उत्पादनात घट होतांना दिसत असतांनाच यंदा मात्र थंडीचा मोसम चांगला राहील्याने जानेवारी पासूनच येथील आब्यांच्या झाडांचा मोहर बहरु लागला आहे.

विक्रमगड : गेल्या दोन चार वर्षापासून आंबा उत्पादनात घट होतांना दिसत असतांनाच यंदा मात्र थंडीचा मोसम चांगला राहील्याने जानेवारी पासूनच येथील आब्यांच्या झाडांचा मोहर बहरु लागला आहे. जर असेच वातावरण राहीले तर यंदा आंबा उत्पादन चांगले येण्याची शक्यता येथील आंबेघर मधील शेतकरी रावजी तुंबडा यांनी वर्तविली आहे.विक्रमगड तालुका व परिसरात १८३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात आंबा पीक बागायती शेतकरी घेतात़ सध्या आंब्यांच्या झाडांना बहरदार मोहर येत असता तरी गेल्या दोन-चार दिवसांपासून हवामानातील बदलामुळ े(थंडी कमी होऊन उष्णतेत वाढ झाली आहे) व काहीसे ढगाळ वातावण निर्माण होत असलेल्याने याचा परिणाम येणा-या मोहरावर होण्याची शेक्यताही शेतकरी वर्तवित आहे़ सध्या आंब्यांच्या झाडांना बहरदार मोहर आलेला असून आंबा हंगाम चांगल्या प्रकारे असून वर्षा आड येणाऱ्या बहराने बागायतदारांचे लक्ष या पिकांकडे लागले आहे़ यंदाचे थंडीचे प्रमाणही चांगले असल्याने व वातावरणही स्वच्छ असल्याने आंबा पिकांवर सध्याच्या मितीला कोणत्याही रोगाची लागण झाल्याचे ऐकिवात नाही़१८३ हेक्टरात लागवडविक्रमगड तालुक्यात १८३ हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंब्यांचे उत्पादन घेतले जाते़ विक्रमगड येथील आंबा बागायदार, शेतकरी आंबेघर येथील संजय तुंबडा, रावजी तुंबडा विक्रमगड येथील महेशे पाटील, झडपोली येथील व्हीज़ी़पाटील, माण येथील कोरे, खुडेद येथील अनंद लक्ष्मण महाले आदी शेजकरी दरवर्षी लाखो रुपयांचे आंब्यांचे उत्पादन घेत असून फायदा मिळवत आहेत़ परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत नेहमीच फसत असल्याचे या शेतक-यांचे म्हणणे असून आंबा दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालेला आहे़

टॅग्स :Vasai Virarवसई विरार