शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

विक्रमगड तालुक्यातील आंब्याच्या झाडांना मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:17 IST

गेल्या दोन चार वर्षापासून आंबा उत्पादनात घट होतांना दिसत असतांनाच यंदा मात्र थंडीचा मोसम चांगला राहील्याने जानेवारी पासूनच येथील आब्यांच्या झाडांचा मोहर बहरु लागला आहे.

विक्रमगड : गेल्या दोन चार वर्षापासून आंबा उत्पादनात घट होतांना दिसत असतांनाच यंदा मात्र थंडीचा मोसम चांगला राहील्याने जानेवारी पासूनच येथील आब्यांच्या झाडांचा मोहर बहरु लागला आहे. जर असेच वातावरण राहीले तर यंदा आंबा उत्पादन चांगले येण्याची शक्यता येथील आंबेघर मधील शेतकरी रावजी तुंबडा यांनी वर्तविली आहे.विक्रमगड तालुका व परिसरात १८३ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात आंबा पीक बागायती शेतकरी घेतात़ सध्या आंब्यांच्या झाडांना बहरदार मोहर येत असता तरी गेल्या दोन-चार दिवसांपासून हवामानातील बदलामुळ े(थंडी कमी होऊन उष्णतेत वाढ झाली आहे) व काहीसे ढगाळ वातावण निर्माण होत असलेल्याने याचा परिणाम येणा-या मोहरावर होण्याची शेक्यताही शेतकरी वर्तवित आहे़ सध्या आंब्यांच्या झाडांना बहरदार मोहर आलेला असून आंबा हंगाम चांगल्या प्रकारे असून वर्षा आड येणाऱ्या बहराने बागायतदारांचे लक्ष या पिकांकडे लागले आहे़ यंदाचे थंडीचे प्रमाणही चांगले असल्याने व वातावरणही स्वच्छ असल्याने आंबा पिकांवर सध्याच्या मितीला कोणत्याही रोगाची लागण झाल्याचे ऐकिवात नाही़१८३ हेक्टरात लागवडविक्रमगड तालुक्यात १८३ हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंब्यांचे उत्पादन घेतले जाते़ विक्रमगड येथील आंबा बागायदार, शेतकरी आंबेघर येथील संजय तुंबडा, रावजी तुंबडा विक्रमगड येथील महेशे पाटील, झडपोली येथील व्हीज़ी़पाटील, माण येथील कोरे, खुडेद येथील अनंद लक्ष्मण महाले आदी शेजकरी दरवर्षी लाखो रुपयांचे आंब्यांचे उत्पादन घेत असून फायदा मिळवत आहेत़ परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत नेहमीच फसत असल्याचे या शेतक-यांचे म्हणणे असून आंबा दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालेला आहे़

टॅग्स :Vasai Virarवसई विरार