शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पालघर लोकसभा पोटनिवडणूक : सर्वच पक्षांचे वेट अ‍ॅण्ड वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 05:29 IST

आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा सोमवारी केली जाईल, असे छातीठोकपणे रविवारी सांगणाऱ्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पहले आप, पहले आप असा सावध पवित्रा घेतल्याने सोमवारी कुठल्याच पक्षाने आपल्या उमेदवाराची घोषणा केली नाही.

पालघर : आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा सोमवारी केली जाईल, असे छातीठोकपणे रविवारी सांगणाऱ्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पहले आप, पहले आप असा सावध पवित्रा घेतल्याने सोमवारी कुठल्याच पक्षाने आपल्या उमेदवाराची घोषणा केली नाही. दुस-याचा उमेदवार पाहून आपला उमेदवार घोषित करायचे धोरण स्वीकारल्याने सोमवारचा दिवस तसा निरस ठरला.२२-पालघर (अज) लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ४ जणांनी एकूण ६ अर्ज घेतले. चौथ्या दिवसा अखेरपर्यंत एकूण २३ जणांनी ४४ अर्ज घेतले आहेत.मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सोमवारी दिली. नामनिर्देशनपत्र १० मेपर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी पालघर लोकसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे दाखल करता येणार आहेत.सोमवारी यांनी घेतले अर्ज : सुरेंद्र अशोक वझरे (१ अर्ज, भारतीय जनता पक्ष); नामदेव गायकवाड (२ अर्ज, समता सेना); प्रमोद शंकर बाडगे (२ अर्ज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस); सुरेश आत्माराम रेंजड (१ अर्ज, अपक्ष)

टॅग्स :ElectionनिवडणूकVasai Virarवसई विरार