शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

दुष्काळी मराठवाड्यातील शेतकरी रोजगारासाठी पालघर जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 06:13 IST

दुष्काळ : सगळी पिके गेली करपून, पोटासाठी बळीराजा देशोधडीला

वसई : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात यंदा वर्षी पाऊस कमी झाल्याने अनेक शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी पालघर जिल्हात रोजंदारीसाठी दाखल झाले आहे. परभणी मधील जवळा बाजार, हिंगोली मधील गणेशपूर, गोंडल, जाम्ब, वटकली, नांदेड मधील हदगाव तालुक्यातील म्हाताला, न्यूघा, चक्री, मुदखेड डोणगाव, पिंपळखुटा गोपाळवाडी, दरेगाव वाडी, या ठिकाणची ३५ ते ४० कुटुंबे वसई, विरार, नालासोपारा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी रोजगाराच्या शोधात आली आहेत. नालासोपाऱ्यात आचोळे तलाव, आचोळे गाव, संतोषभुवन, निळेगाव, अग्रवाल, आंबेडकर नगर या ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहत आहेत.

गावामध्ये काम नाही म्हणून मुंबईला आलोत, मला तीन मुलं आहेत. नाक्यावर सकाळी उभे राहून कामाच्या शोधात असतो, आठवड्यातून २ दिवस काम मिळते, महागाईमुळे मिळणाºया रोजगारात भागातही नाही, शेवटी एखाद्यावेळी आमच्याकडे धान्य आणायला आणि खोलीचे भाडे देण्यासही पैसे नसतात. शासनाने आमच्या रोजगारासाठी काही तरी करणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रि या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील तांड्यावरच्या जनाबाई मोरे यांनी सांगितले. नांदेड मधील पिंगळी गावचे सूर्यभान, उषा भोसले, हे आपल्या ५ महिन्याच्या बाळाला सोबत घेऊनच खोदकाम करतात. शेती नापीक झाली, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर पूर्णपणे करपून गेली, पेरणीसाठी टाकलेले पैसेही पाण्यात गेले, आणि शेवटी कर्जबाजारी झालो. अशी त्यांची व्यथा आहे.तर भुकेपोटीच मेलो असतोगावात राहिलो असतो तर आता जेवढे काही किडूक मिडूक रोजगारातून मिळते तेवढेही मिळाले नसते. म्हणून पोटासाठी गाव सोडून रोजगाराच्या शोधात आम्ही मुंबई गाठली आहे. इथेही नाक्यावर कामासाठी थाबवून रोजगार शोधत असता अशी व्यथा नांदेडचे अर्जुन गव्हाणे यांनी लोकमतकडे मांडली. 

टॅग्स :Farmerशेतकरीpalgharपालघर