शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

यंदा भातशेतीचा हंगामही हातून जाणार?; भाजीपाला गेला सडून, कडधान्याला लागली कीड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 06:08 IST

बळीराजा संकटात

वाडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भाजीपाला तसेच कडधान्याचे पीक चांगले आले, पण लॉकडाऊनमुळे मार्केट बंद होते. संचारबंदीमुळे भाजीपाला शेतातच सडून गेला. तर कडधान्यही विकले जात नसल्याने त्यालाही कीड लागू लागली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून काहीच पैसे हाती आले नसल्याने यंदा भातशेतीचा हंगामही हातून जाणार का, अशी चिंता त्यांना भेडसावते आहे.

सरकारने यंदा थकित शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करून नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना ५० हजार रुपये देण्यात येतील, असे जाहीर केले होते. ध्यानीमनी नसताना अचानकच कोरोनाचे संकट देशावर ओढावले. यातून बाहेर येण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून आता सरकारही आर्थिक संकटात सापडले आहे. यामुळे शेतकºयांचा प्रश्न मागे पडला. या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी शासनाचे सहकार्य मिळावे अशी शेतकºयांची अपेक्षा आहे. जेणेकरून भातशेतीचा हंगाम तरी हातून निघून जाऊ नये. बळीराजा पुन्हा उभारी घेईल, अशी काही तरी ठोस उपाययोजना शासनाने करावी, अशी मागणी शेतकरी नेते प्रफुल्ल पाटील यांनी केली आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीने भातशेती वाया गेली. तर यंदा कोरोनामुळे शेतकºयांच्या सगळ्या आशा धुळीस मिळाल्या. यातून सावरण्यासाठी शासनाचे सहकार्य मिळावे, अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी