शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

डहाणू तालुक्यात पावसाअभावी भातरोपण्या रखडल्या; हळवी भातशेती करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 00:37 IST

पावसाने पाठ फिरवल्यामुळे रोपणीसाठी पाणी मिळेना

कासा : डहाणू तालुक्यात पावसाअभावी भात रोपण्या रखडल्या आहेत. रोपणीसाठी पाणीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती ओस टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जात असून यामध्ये गरवी, निमगरवी, हळवी भात पीक घेतली जातात. तालुक्यातील कासा, सायवन, वाणगाव, धुंदलवाडी आधी भागात पावसाअभावी शेतकºयांना आपल्या रोपण्या थांबवाव्या लागल्या आहेत. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दांडी मारली आहे.

शेतकºयांनी सुरुवातीला हळव्या भातशेतीच्या रोपणीची कामे सुरू केली. मात्र, काही दिवसांनी पावसाने दांडी मारल्याने चिखलणीसाठी पाणी कमी पडू लागले. त्यामुळे शेतकºयांनी हळवी भातपीक सोडून गरवी भात लागवड सुरू केली. मात्र सतत आठवडाभर पाऊस गायब झाल्याने गरवी भात लागवडीसाठीही पाणी कमी पडू लागले. त्यामुळे काही शेतकºयांनी मोटारपंप व विहिरींवर इंजिन लावून लागवड सुरू केली, तर खेड्यापाड्यातील शेतकरी इकडून तिकडून किंवा कोणाकडून मागून इंजिन, पाईप, मोटारच्या साह्याने जिथे विहीर, नाला, एखाद्या खड्ड्यातून पाणी घेणे शक्य आहे, तिथून पाणी घेऊन रोपण्या थोड्या प्रमाणात चालू ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तर जिकडे चिखलनीसाठी पाणी नेणे शक्य नाही ती शेती ओस टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी भात लागवड केली आहे, तिथे पाऊस पडत असल्याने ती शेती कोरडी पडत असून शेतात भेगा पडत आहेत. त्यामुळे खूप पाण्यासाठी खटाटोप करून लागवड केलेली पिकेही आता पावसाअभावी करपू लागली आहेत.पाऊस पडत नसल्याने आमची रोपणीची कामे थांबली आहेत. येत्या आठवडाभरात पाऊस पडला नाही, तर शेती ओस टाकावी लागेल.- सुनील घरत, शेतकरी, कासा

टॅग्स :Farmerशेतकरी