शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

परतीच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान

By admin | Updated: October 6, 2015 23:24 IST

परतीच्या पावसाने ग्रामीण भागातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने आता भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

मनोर : परतीच्या पावसाने ग्रामीण भागातील भातशेतीचे प्रचंड नुकसान केले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने आता भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.यंदा पाऊस वेळेवर पडल्याने पालघर जिल्ह्णातील सावरे, ऐंबुर, दुर्वेस, करळगाव, मासवण, धुकटण, तामसई, सावरखंड, कुडे, सातिवली, हलोली, बोट या गावांत भातशेतीचे भरघोस पीक आले. चेंबूर, एरंबी, पाटीलपाडा येथील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरूवात केली. परंतु अचानक परतीच्या पावसाने भातशेती भिजून गेली. तर डौलाने डोलणारी कणसे वादळी वाऱ्या-पावसाने जमीनदोस्त झाले. त्यामुळे तोंडाशी आलेला घास असा पाण्यात वाहून गेला. त्यामुळे शेतीवर जगणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाने लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मंजूर करावी अशी मागणी हवालदिल शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)