शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
4
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
5
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
6
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
7
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
8
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
10
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
11
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
13
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
14
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
15
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
16
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
17
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
18
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
19
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
20
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!

वसई तालुक्यात भातकापणीची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 23:44 IST

नैसर्गिक आणि कोरोना अशा दोन्ही आपत्तींचा आर्थिक स्तरावर वसईतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

विरार : पालघर जिल्ह्यात कापणीच्या हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने माेठ्या प्रमाणावर भातपीक वाया गेले. वसई तालुक्यातील शेतकऱ्यांनाही त्याचा जबरदस्त फटका बसला हाेता. शेतीवर केलेला खर्च असा डाेळ्यांदेखत पाण्यात गेल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डाेळ्यांत आसू उभे राहिले. मात्र, खाचरात पाणी साचून राहिल्याने जे तयार पीक उरले हाेते, त्याची कापणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे.

नैसर्गिक आणि कोरोना अशा दोन्ही आपत्तींचा आर्थिक स्तरावर वसईतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीच्या तडाख्यानंतर जे भातपीक वाचले आहे, ते त्याची कापणी आणि झोडणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गाला लागून असलेला ससुनवघर, बापाणे, जूचंद्र, मालजीपाडा तसेच वसई पूर्वेतील कामण-चिंचोटी परिसर तसेच विरार पूर्वेतील सकवार, भारोळ, चंदनसारपर्यंतचा परिसर भातशेती लागवड करणारा मोठा ग्रामीण परिसर आहे.

दरवर्षी मान्सून पर्जन्यावर कसली जाणारी येथील भातशेती स्थानिक शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. काही वर्षांपासून पावसाची अनियमितता, अतिवृष्टी, ऐन भातकापणीच्या हंगामात अवकाळीचा तडाखा अशा लहरी हवामानाचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यंदाही शेतकऱ्यांना या परिस्थितीला ताेंड द्यावे लागले. हजाराे हेक्टरवरील उभी पिके आडवी झाली. त्यातूनही वाचलेले भातपीक कापून त्यांचे भारे शेतकऱ्यांनी खळ्यात आणून झोडणीला वेग दिला आहे. अवकाळीने शेतकऱ्यांच्या हाती  खर्चही लागणार नसल्यामुळे उदरनिर्वाह कसा भागवायचा, असा प्रश्‍न उपस्थित हाेत आहे. नुकसानीचे शासनाने पंचनामे करूनही अद्याप त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार