शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
4
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
5
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
6
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
7
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
10
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
11
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
12
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
13
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
14
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
15
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
16
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
17
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
18
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
19
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
20
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

वसई किल्ल्यातील भुयार फक्त ५५३ फूट लांंब

By admin | Updated: March 23, 2017 01:15 IST

मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या वसई किल्ल्यातील भुयाराबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट अफवांना उधाण आलेले असले तरी

शशी करपे / वसईमराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या वसई किल्ल्यातील भुयाराबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट अफवांना उधाण आलेले असले तरी हे भुयार फक्त ५५३ फूट लांब असल्याचे इतिहास तज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर हे भुयार अत्यंत धोकादायक असून त्यात विषारी साप-विंचवांचा वावर असल्याने भुयाऱ्यात जाणाऱ्यांनाही सावध केले आहे.वसई किल्ल्यातील भुयार शिवकालिन असून ते घोडबंदर किल्ला, अर्नाळा किल्ला आणि गिरीज येथील हिरा डोंगरातील दत्तमंदिराजवळ निघते, अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर पसरल्या आहेत. त्यामुळे दुर्ग आणि इतिहासप्रेमींमध्ये गैरसमज पसरला आहे. त्यातून दुर्गप्रेमी उत्सुकतेपोटी याठिकाणी येत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र, ही अफवा असल्याचे इतिहास तज्ञांकडून सांगण्यात आले. पोर्तुगिजांनी वसई किल्ल्याची १६ व्या शतकात बांधणी केली. त्यावेळी किल्ल्यातील एका बुरुजातून दुसऱ्या बुरुजात जाण्यासाठी ५५३ फूट लांबीचे भुयार बांधण्यात आले आहे. यातून अवघ्या दहा मिनिटात दुसऱ्या भुयारात पोचता येते. चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकला. त्याला तब्बल २७८ वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे भुयार शिवकालीन नसल्याचेही इतिहास तज्ञ श्रीदत्त राऊत यांनी सांगितले.