शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वसई किल्ल्यातील भुयार फक्त ५५३ फूट लांंब

By admin | Updated: March 23, 2017 01:15 IST

मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या वसई किल्ल्यातील भुयाराबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट अफवांना उधाण आलेले असले तरी

शशी करपे / वसईमराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या वसई किल्ल्यातील भुयाराबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट अफवांना उधाण आलेले असले तरी हे भुयार फक्त ५५३ फूट लांब असल्याचे इतिहास तज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर हे भुयार अत्यंत धोकादायक असून त्यात विषारी साप-विंचवांचा वावर असल्याने भुयाऱ्यात जाणाऱ्यांनाही सावध केले आहे.वसई किल्ल्यातील भुयार शिवकालिन असून ते घोडबंदर किल्ला, अर्नाळा किल्ला आणि गिरीज येथील हिरा डोंगरातील दत्तमंदिराजवळ निघते, अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर पसरल्या आहेत. त्यामुळे दुर्ग आणि इतिहासप्रेमींमध्ये गैरसमज पसरला आहे. त्यातून दुर्गप्रेमी उत्सुकतेपोटी याठिकाणी येत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र, ही अफवा असल्याचे इतिहास तज्ञांकडून सांगण्यात आले. पोर्तुगिजांनी वसई किल्ल्याची १६ व्या शतकात बांधणी केली. त्यावेळी किल्ल्यातील एका बुरुजातून दुसऱ्या बुरुजात जाण्यासाठी ५५३ फूट लांबीचे भुयार बांधण्यात आले आहे. यातून अवघ्या दहा मिनिटात दुसऱ्या भुयारात पोचता येते. चिमाजी आप्पांनी पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकला. त्याला तब्बल २७८ वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे भुयार शिवकालीन नसल्याचेही इतिहास तज्ञ श्रीदत्त राऊत यांनी सांगितले.