शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

एक दिवस बंद बळीराजाच्या हक्कासाठी; भारत बंदला ऑटो रिक्षा- टॅक्सी चालक मालक महासंघाचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 18:54 IST

संपूर्ण देशात उद्या बळीराजाने भारत बंदची हाक दिली आहे.

वसई: देशात मागील बारा दिवसांपासून शेतकऱ्यांनी कृषी विधेयक कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. तर या आंदोलनाला बारा दिवस झाले तरी केंद्र सरकारने शेतकऱ्याची दखल घ्यावीशी वाटली नाही.शेतकऱ्यांबाबत योग्य तो निर्णय घेत नाही. याकरता संपूर्ण देशात उद्या बळीराजाने भारत बंदची हाक दिली आहे. त्याच्या बळावर आपण जगत आहोत. त्या अन्नाची परतफेड करण्याची आता वेळ आली आहेत्यामुळेच सर्व रिक्षा चालक-मालक यांनी एक दिवस बळीराजाच्या हक्कासाठी आपली रिक्षा बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. बळीराजा जगला तर आपण जगु याचे सर्वांनी भान ठेवावे.

दरम्यान उद्या च्या भारत बंद च्या पार्श्वभूमीवर महासंघाच्या झालेल्या तातडीच्या सभेमध्ये  भारत बंदला जाहीर पाठिंबा देण्याचे सर्वानुमते ठरले तरी सर्व विभागातील पदाधिकारी यांनी आपापल्या विभागातील रिक्षाचालकांना सांगावे की उद्या रिक्षा रस्त्यावर काढू नये व बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महासंघाच्या वतीनं अध्यक्ष विजय खेतले यांनी केलं आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरारBharat Bandhभारत बंद