शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँकेत पालघर जिल्हाच नाही?

By admin | Updated: February 1, 2017 02:53 IST

पालघर जिल्हा निर्मितीला सुमारे तीन वर्षांचा कालावधी होत आला असला तरी स्टेट बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेच्या पालघर शाखेतून देण्यात येणाऱ्या कागदपत्रात

पालघर : पालघर जिल्हा निर्मितीला सुमारे तीन वर्षांचा कालावधी होत आला असला तरी स्टेट बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेच्या पालघर शाखेतून देण्यात येणाऱ्या कागदपत्रात अजूनही पालघर ऐवजी ठाणे जिल्ह्याचा उल्लेख केला जात असल्याने ही खेद जनक घटना असल्याने त्यात तात्काळ बदल करण्यात यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे. आॅगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर विविध बँका, अनेक विभागानी आपल्या पत्त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा उल्लेख वर्षभराच्या कालावधीत संपवून पालघर जिल्ह्याचा उल्लेख केला. भारताच्या नकाशात ही स्वतंत्र पालघर जिल्ह्याचे अस्तित्व दाखविण्यात आले आहे. अशा स्थितीत राष्ट्रीयकृत अग्रणी बँक असणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पालघर शाखेच्या कागदपत्रात मात्र अजूनही पालघर जिल्ह्या ऐवजी ठाणे जिल्हा असाच उल्लेख केला जात आहे.ह्या बँकेत जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षिका कार्यालय,जिल्हा परिषद पालघर या तीन महत्वपूर्ण विभागातील अनेक कार्यालयाची बँक खाती आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजनांचे पैसे, अनुदानेही नानाविध विभागाकडून स्टेट बँकेमार्फत देण्यात येतात.तसेच अनेक नागरिकांसह व्यापारी, कारखानदार, बिल्डरही आपला व्यवहार ह्याच बँकेतून करीत असल्याने आधार कार्डच्या वेळी बँकेचे पासबुक ग्राह्य असल्याने अनेकांच्या आधारकार्डवर आजही ठाणे जिल्हा म्हणून नमूद असल्याने ग्राहकांना त्याचा त्रास होत आहे. (वार्ताहर)