शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तारापूर प्रकल्पग्रस्त कामगारांचं आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:54 IST

पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये याविषयावर प्रश्न उपस्थित करून कायम स्वरु पी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे जाहीर केले यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी भाजप पदाधिकारी जितेंद्र राऊळ, प्रमोद आरेकर, विजय तामोरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बोईसर : तारापूर प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा आज भडका उडताच पालघर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून मराठीतून एक प्रश्न पत्रिका असावी या संदर्भात एनपीसीआयएलचे सीएमडी, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व आंदोलक यांची संयुक्त बैठक उद्या (दि.५) दुपारी १ ते ३ च्या दरम्यान आयोजित केली असून त्यांनी आंदोलकांची संध्याकाळी ५ च्या सुमारास भेट घेऊन चर्चा केली व प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जावे या यासाठी यशस्वीपणे पाठपुरावा करून चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले तर नोकर भरतीला तात्पुरती स्वरूपात स्थगिती द्यावी असा प्रस्ताव तारापूर महाराष्ट्र साइटच्या डायरेक्टरांनी सीएमडीना पाठविला असल्याचे सांगितले. तसेच येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये याविषयावर प्रश्न उपस्थित करून कायम स्वरु पी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे जाहीर केले यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी भाजप पदाधिकारी जितेंद्र राऊळ, प्रमोद आरेकर, विजय तामोरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामुळे या परीसरात होणारा कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न टाळला गेला आहे. याबाबत स्थानिकांनी आणि प्रशासनेनेही समाधान व्यक्त केले आहे.काय आहेत मागण्या- देशातील प्रत्येक अणू उर्जा प्रकल्पात स्थानिकांना प्रथम प्राधान्य देतात मग तारापूरला तोच न्याय का दिला जात नाही.- आयटीआय प्रशिक्षण घेतलेल्या प्रकल्पग्रस्त मुलाना नोकरी संदर्भात प्रशिक्षण देत नाही.- परिक्षाकेंद्रे पालघरात हवीत. प्रकल्पग्रस्ता करीत राखीव कोटा असून देखील तो पूर्ण केला नाही.- इतर राज्यांमध्ये मातृभाषेत प्रश्निपत्रका काढली जाते मात्र महाराष्ट्रात तसे का होत नाही.- प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे गरजेचे- जैतापूर प्रकल्पासाठी फक्त जिल्हावाईज भरतीचे आदेश काढले जातात मग तारापूरला वेगळा न्याय का ?- १५-२० वर्ष काम केले आहेत अशा आयटीआय धारकांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे- तारापूर येथील बीएआरसीच्या नविन प्रकल्पामध्ये अलीकडे सुमारे २०० जणांची भरती झाली परंतु स्थानिकांना १ टक्के ही समावून घेतले नाही

टॅग्स :Vasai Virarवसई विरार