शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

तारापूर प्रकल्पग्रस्त कामगारांचं आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 03:54 IST

पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये याविषयावर प्रश्न उपस्थित करून कायम स्वरु पी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे जाहीर केले यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी भाजप पदाधिकारी जितेंद्र राऊळ, प्रमोद आरेकर, विजय तामोरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बोईसर : तारापूर प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा आज भडका उडताच पालघर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून मराठीतून एक प्रश्न पत्रिका असावी या संदर्भात एनपीसीआयएलचे सीएमडी, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व आंदोलक यांची संयुक्त बैठक उद्या (दि.५) दुपारी १ ते ३ च्या दरम्यान आयोजित केली असून त्यांनी आंदोलकांची संध्याकाळी ५ च्या सुमारास भेट घेऊन चर्चा केली व प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जावे या यासाठी यशस्वीपणे पाठपुरावा करून चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले तर नोकर भरतीला तात्पुरती स्वरूपात स्थगिती द्यावी असा प्रस्ताव तारापूर महाराष्ट्र साइटच्या डायरेक्टरांनी सीएमडीना पाठविला असल्याचे सांगितले. तसेच येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेमध्ये याविषयावर प्रश्न उपस्थित करून कायम स्वरु पी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे जाहीर केले यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी भाजप पदाधिकारी जितेंद्र राऊळ, प्रमोद आरेकर, विजय तामोरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामुळे या परीसरात होणारा कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न टाळला गेला आहे. याबाबत स्थानिकांनी आणि प्रशासनेनेही समाधान व्यक्त केले आहे.काय आहेत मागण्या- देशातील प्रत्येक अणू उर्जा प्रकल्पात स्थानिकांना प्रथम प्राधान्य देतात मग तारापूरला तोच न्याय का दिला जात नाही.- आयटीआय प्रशिक्षण घेतलेल्या प्रकल्पग्रस्त मुलाना नोकरी संदर्भात प्रशिक्षण देत नाही.- परिक्षाकेंद्रे पालघरात हवीत. प्रकल्पग्रस्ता करीत राखीव कोटा असून देखील तो पूर्ण केला नाही.- इतर राज्यांमध्ये मातृभाषेत प्रश्निपत्रका काढली जाते मात्र महाराष्ट्रात तसे का होत नाही.- प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे गरजेचे- जैतापूर प्रकल्पासाठी फक्त जिल्हावाईज भरतीचे आदेश काढले जातात मग तारापूरला वेगळा न्याय का ?- १५-२० वर्ष काम केले आहेत अशा आयटीआय धारकांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे- तारापूर येथील बीएआरसीच्या नविन प्रकल्पामध्ये अलीकडे सुमारे २०० जणांची भरती झाली परंतु स्थानिकांना १ टक्के ही समावून घेतले नाही

टॅग्स :Vasai Virarवसई विरार