शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

तलाठ्याच्या मनमानीचा खातेदारांना फटका

By admin | Updated: March 21, 2017 01:36 IST

कुडूस येथील मुसारणे सजेला असलेल्या तलाठी या आदिवासी व बिगरआदिवासींकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय कुठलेही काम

वाडा : कुडूस येथील मुसारणे सजेला असलेल्या तलाठी या आदिवासी व बिगरआदिवासींकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय कुठलेही काम करीत नाहीत. जे ती देत नाहीत त्या शेतकऱ्यांना अनेक वेळा तलाठी कार्यालयात यायला लावतात, अशी तक्रार करण्यात आली आहे.कुडूस तलाठी कार्यालयात सीमा सांबरे या मुसारणे हद्दीतील शेतीविषयीची कामे करतात. मात्र शेतकरी आदिवासी असो वा बिगरआदिवासी असो सर्वांनीच त्यांना चिरीमिरी दिल्याशिवाय त्या कुठलेही काम करीत नाहीत. मुसारणे येथील एक शेतकरी वारसनोंद करण्यासाठी एक वर्ष फेऱ्या मारतो आहे. त्यांना प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून पायपीट करायला लावली जाते. तर अलिकडे गेल्या आठवडाभर पायपीट करीत असलेले अशोक पाटील चिंचघर येथील शेतकरी यांना ७/१२ साठी आॅनलाईनचे कारण देऊन फेऱ्या मारायला लावले जात आहे. सोमवार २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता कार्यालयात पाटील ७/१२ घेण्यासाठी गेले असता आॅनलाईन ओपन होत नाही व बाहेरील आॅनलाईन उताऱ्यावर आम्ही सही करीत नाही. असे उत्तर देऊन वाटेला लावले. मला वेळ मिळेल तेव्हा तुमचे काम करेन.मी येथे फक्त तलाठी नाही, माङयाकडे सर्कलचाही चार्ज असल्याने मी बिझी आहे, असे त्या सुनावतात. याच वेळी डॉ. वसंत हिरवे हे बाहेरून आॅनलाईन ७/१२ चा उतारा घेऊन आले, देवगांव सजेला असलेले तलाठी खराडे हे याच कार्यालयात दुसऱ्या टेबलवर बसतात त्यांनी लगेच त्याच उताऱ्यावर सही व शिक्का मारून दिला. मात्र सांबरे बाहेरुन काढलेल्या उताऱ्यावर स्वाक्षरी का करीत नाहीत? हा सवाल आहे.तलाठी सांबरे त्यांची अन्यत्र बदली करावी. अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्ते धनंजय पष्टे यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)