शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

‘एकच जिद्द, पाणेरी करा शुद्ध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:22 IST

पालघरच्या डॉ. आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा हुतात्मा चौकात

पालघर : ‘एकच जिद्द, पाणेरी शुद्ध’, ‘लढेंगे - जितेंगे’ अशा घोषणा देत पाणेरी नदी प्रदूषणाविरोधातील माहीम ग्रामस्थांच्या तीव्र भावना जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चातून व्यक्त झाल्या. ह्यावेळी सर्व व्यवहार बंद ठेवून माहीमवासी या मोर्चात सहभागी झाले.

पालघरच्या डॉ. आंबेडकर चौकातून निघालेला हा मोर्चा हुतात्मा चौकात पोहोचल्यावर तेथे उपस्थित अन्य ग्रामस्थही मोर्चात सहभागी झाले. भुवनेश कीर्तने विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हुतात्मा चौकात पाणेरी प्रदूषणाबाबत पथनाट्य सादर करून याप्रश्नी पालघरवासीयांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नंतर हुतात्मा चौकातून प्रदूषणाविरूद्ध घोषणा देत मात्र शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा पुढे निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अलीकडे पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर सरपंच दीपक करबट आणि सर्व सहकारी संस्थांच्या चेअरमननी मोर्चाला संबोधित केले. माहीममधील ९८ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक जनार्दन तांबे यांनी मोर्चात सहभाग नोंदवीत स्वातंत्र्यापूर्वी अनेक लढे लढलो पण आताही लढे उभारावे लागत असल्याचे शल्य व्यक्त केले.सरपंच दीपक करबट, माहीम वि.का.स. संस्थेचे चेअरमन महेंद्र राऊत, वडराई मच्छीमार संस्थेचे चेअरमन रमेश मेहेर, वडराई ताडी माडीसह संस्थेचे चेअरमन विलास मोरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पूर्णिमा मेहेर, दत्ताराम करबट, मिलिंद म्हात्रे, दीपक भंडारी आणि सुजय मोरे आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले. ग्रामस्थांनीही जागृत राहून त्याबाबत पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर