शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

घटनेचे पावित्र्य राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी

By admin | Updated: January 30, 2017 01:23 IST

राज्य घटना ही कोणत्याही धर्म ग्रंथ आणि कायद्यापेक्षा मोठी असून तितकीच पवित्र आहे. तिचे पावित्र्य राखणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबबदारी आहे

वसई : राज्य घटना ही कोणत्याही धर्म ग्रंथ आणि कायद्यापेक्षा मोठी असून तितकीच पवित्र आहे. तिचे पावित्र्य राखणे ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबबदारी आहे, असे प्रतिपादन जेष्ठ अभ्यासक अणि विचारवंत रमेश पतंगे यांनी स्व. सुरेश जोशी स्मृती दिनानिमित्त मर्देस नालासोपारा येथे केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे घटना निर्मितीमधील योगदान, स्वातंत्र चळवळ व तात्कालिक नेतृत्व अणि त्यांची देशहितासाठी मतभेदांपलीकडे जाऊन सर्वाना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती, त्यांच्या दूरदृष्टी आणि सर्वसामावेशकतेमुळे भाषिक, धार्मिक आणि सामाजिक विविधता असून सुद्धा देश आज एकसंध अणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून प्रगती करीत आहे . यावेळी प्रमुख पाहुणे मिलिंद खानोलकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष गजभाऊ निजाई यांनी स्व. सुरेश जोशींच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजभाऊ नाईक यानी केले. तर प्रास्ताविक मनोज पाटील यानी केले. आनंद पाटील यांनी गीत सादर केले. मोठ्या संख्येने विविध राजकिय व सामजिक कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)