शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Vidhan sabha 2019 : हितेंद्र ठाकूरांना शिवसेनेच्या पाटील यांचे कडवे आव्हान  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 23:56 IST

विरार आणि नालासोपाऱ्यात तीन दशकापासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे.

- आशिष राणेवसई : वसई - विरार आणि नालासोपाऱ्यात तीन दशकापासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. त्यामध्ये वसई विरार महापालिका, ग्रामपंचायत, सहकारी बँका, विविध समाज गट व त्यांच्या संस्था आदी त्यांची बलस्थाने असल्याने ठाकूर आजमितीला वसईत सत्ता टिकवून आहेत. मात्र, यंदाच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शह देण्यासाठी वसईतील ससून नवघरस्थित भूमिपुत्र आणि व्यावसायिक विजय पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन त्यांच्यापुढे एक कडवे आव्हान उभे केले आहे.शिवसेनेत दाखल झालेले पूर्वाश्रमीचे विजय पाटील आणि बविआचे हितेंद्र ठाकूर हे दोघेही मित्र होते. मात्र, काही कारणास्तव पाटील यांनी मधल्या काळात बविआ सोडून काँग्रेसची वाट धरली होती. आता ते शिवसेनेच्या तिकिटावर ठाकूरांविरुद्ध लढत देणार आहेत.शेवटच्या दिवशी भरणार अर्जविजय पाटील यांनी १ आॅक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाºयाकडून घेतला असून ते शेवटच्या दिवशी, म्हणजे ४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी कांग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. वसईची जागा काँग्रेसला सोडणार नसल्याने शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vasai Virarवसई विरार