शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

गवताच्या खरेदीतही व्यापाऱ्यांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:35 IST

शेती करपल्यानंतर पोवलीचा आधारही सुटतोय : प्रतिकिलो २ रु पये ४० पैसे ते ३ रु पये ६० पैसे असा नगण्य भाव

पालघर : शेवटच्या टप्प्यात पावसाने पाठ फिरविल्याने भाताची शेती विना पाण्याने करपून गेली. शेवटी हाती उरलेल्या गवताच्या खरेदीतही व्यापाराकडून लूट सुरू झाल्याने गवताला (पावलीला) योग्य भाव मिळावा या मागणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांसह अन्य सहभागी संघटनांनी पालघर तहसीलदार कार्यालयावर ठिय्या आंदोलन करीत संपूर्ण रस्त्याची वाहतूक रोखून धरली.

दुधाचे उत्पन्न देणाºया गाई आणि अन्य पशूंना खाद्य म्हणून जिल्ह्यातील गवताला मोठी मागणी आहे. जून महिन्याच्या प्रारंभीच पावसाने चांगली सुरु वात केल्याने जिल्ह्यातील शेती चांगलीच बहरली होती. शेवटच्या टप्प्यात पावसाची गरज असताना अचानक पावसाने पाठ फिरविल्याने अनेक भागातील भात शेती करपून गेली. गुजरात राज्यात गवताला मोठी मागणी असून खरेदी करणारे व्यापारी प्रति किलो २ रु पये ४० पैसे ते ३ रु पये ६० पैसे असा नगण्य भाव देत असून व्यापाराकडून शेतकºयांची अक्षरश: लूट सुरू असल्याचे आंदोलन कर्त्याचे म्हणणे आहे.

चार रस्ता पालघर येथून माकप, अखिल भारतीय किसान सभा, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय आणि एसेफआय आदी संघटनांच्या शेकडो मोर्चेकºयांनी दुपारी १ वाजता आपल्या बैलगाडीवर पावल्यांचा ढीग रचून तहसीलदार कार्यालय गाठले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देत गवताच्या प्रति काट्यास (५०० किलो) ३००० रुपये दर द्यावा, शेतमजुरास प्रतिदिन ३२० रु पये पगार मिळावा, गठी (गवताचा भारा) भरणाºया कामगाराला प्रति गठी ५० रुपये मिळावे अशा मागण्या माकप चे तालुका सचिव कॉ. सुदाम धिंडा यांनी केल्या. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने आदिवासी शेतकºयां कडून बाजारभावा पेक्षा जादा दराने गवत खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यात शासनाला मोठा तोटा झाल्याने ही योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या गवत खरेदी- विक्र ीवर शासनाचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यामुळे या प्रकरणात कुठलाही निर्णय होत नसल्याने मोर्चे कºयांनी संध्याकाळ पर्यंत रस्त्यावर ठिय्या आंदोलन पुकारीत वाहतुक रोखून धरली. 

गवत खरेदी बाबत शासनाचे कुठलेही धोरण नसल्याने त्यांच्या भावा संबंधित मागण्याची पूर्तता माझ्या पातळी वरून होणे शक्य नाही. परंतु गरीब शेतकºयांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी गवत खरेदी करणारे व्यापारी आणि आंदोलन कर्ते याच्यातील चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय.-महेश सागर,तहसीलदार, पालघर.