शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

लॉकडाऊनचा महावितरणला 21 काेटींचा बसला फटका;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 00:13 IST

वीजबिल नाही भरल्यावर मीटर कापून जाईल, या भीतीने अनेक वीज ग्राहकांनी वाढीव आलेले वीजबिल भरले आहे.  

- मंगेश कराळेनालासोपारा : कोरोना महामारीमुळे गेल्या मार्चपासून सर्वत्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊनचा मोठा फटका महावितरणला बसला असून वसई तालुक्यात कोट्यवधी रुपयांची वीजबिले थकली आहेत. एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत २१ कोटी रुपयांची थकलेली वीजबिले वसूल करण्याचे मोठे आव्हान वसईच्या महावितरणसमोर उभे ठाकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची महामारी आणि लॉकडाऊनमुळे वसई विभागाच्या महावितरण कार्यालयाला ४४० व्होल्टेजचा झटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिक घरात कैद असल्याने ते विजेचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. कोरोनाच्या संक्रमणामुळे वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना वसई विभागात मीटर रीडिंग घेता न आल्याने वीज ग्राहकांना वाढीव बिल पाठविण्यात आले होते. वाढीव बिलामुळे त्रस्त ग्राहकांनी आणि इतर राजकीय पार्ट्यांनी वीज विभागाविरोधात आंदोलनही केले होते. खासदार आणि आमदारांनी वीज ग्राहकांना वीजबिले कमी होतील, अशी आश्वासने दिली होती. तरीसुद्धा वीजबिल नाही भरल्यावर मीटर कापून जाईल, या भीतीने अनेक वीज ग्राहकांनी वाढीव आलेले वीजबिल भरले आहे.  

आजही महावितरणची १२१ कोटींची वीजबिले ग्राहकांनी भरलेली नाहीत. याच बिलाच्या पैशांतून महावितरणकडून नवीन ट्रान्सफाॅर्मर, नवीन खांब, केबल, डीपी बॉक्स इत्यादी वस्तू खरेदी केल्या जातात. या वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वीजबिल थकल्याने या विभागातील वीजसंबंधी डागडुजी करण्यासाठी त्रास होत आहे. विशेष म्हणजे वसई विभागात २० लाख लोकसंख्या असून ९ लाख ६ हजार ८९१ वीजग्राहक आहेत. ही वसुली करण्याचे माेठे आव्हान महावितरणसमाेर आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार