शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कर्जमाफी अर्ज त्वरित भरा, जिल्हाधिका-यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:43 IST

जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्ज माफीचे आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शाखेत व प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समित्यांमध्ये खास सुविधा निर्माण केली आहे

पालघर : जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्ज माफीचे आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शाखेत व प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समित्यांमध्ये खास सुविधा निर्माण केली आहे. आॅनलाईन अर्ज भरून घेण्याची मुदत १५ सप्टेंबर असली तरी शेतकºयांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वरील सुविधा केंद्रावर तात्काळ फॉर्म भरावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली झाली त्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजय राऊत, सुविधा केंद्रांचे समन्वयक व बॅकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकेमधून थकबाकीदार व नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांची संख्या जवळपास तीस हजाराच्या आसपास आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत दहा हजाराच्या वर शेतकºयांनी आपले अर्ज अपलोड केले असून पंधरा हजाराच्यावर नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा कमी असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शाखेत व प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समित्यांमध्ये १० मशीन्स उपलब्ध केल्या आहेत. काही अडचण आल्यास जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक उर्जित बर्वे (९७६९८३६६९९) यांच्याशी शेतकºयांनी संपर्क साधवा.

टॅग्स :Farmerशेतकरी