शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात दोन दिवस वीज गायब

By admin | Updated: September 23, 2015 03:54 IST

विक्रमगड महावितरणचा गलथान कारभार नेहमीचाच आहे. मात्र, सणासुदीच्या काळात तरी व्यवस्थित सेवा मिळावी अशी इच्छा असताना तालुक्यातील कुंर्झे गावठण

विक्रमगड : विक्रमगड महावितरणचा गलथान कारभार नेहमीचाच आहे. मात्र, सणासुदीच्या काळात तरी व्यवस्थित सेवा मिळावी अशी इच्छा असताना तालुक्यातील कुंर्झे गावठण आणि परिसरातील दहाहुन अधिक गावांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून विद्युत पुरवठा बंद झाला. त्यामुळे गणेशभक्तांसह नागरीकांमध्ये महावितरणविरोधात संतापाची लाट उसळली आहे.शुक्रवारी रात्री खंडीत झालेला वीजपुरवठा शनिवारी रात्री सुरू झाला. मात्र, जेमतेम तीन तास टिकून पुन्हा वीज खंडीत झाली ती सोमवारी सकाळी दहा वाजता सुरळीत झाली. मात्र अधुन मधून विजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरूच असल्याने याबाबत गणेशभक्तांनी विजवितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कॉलला उत्तर देण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले. याबाबत विक्रमगड महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता नानोठ यांच्याशी संपर्क केला असता आमचे काम सुरू आहे, लाईट दोन किंवा तीन तासात येईल अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरवर्षी पावसाळ्याआधी ही कामे करणे गरजेचे असते. मात्र विक्रमगड तालुक्यात महावितरण ही कामे व्यवस्थित करीत नसल्याने नागरीकांना याचा त्रास होतो. महावितरणचा गलथान कारभार हा नेहमीचाच असल्याचे सर्व कामांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद ठाकरे यांनी सांगितले. (वार्ताहर)