शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केळव्यात कासवांना मिळाले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 06:46 IST

केळवे येथील खाडीतील मासेमारी करणाऱ्या काही मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या तीन कासवांची सुखरूप सुटका केली.

पालघर : केळवे येथील खाडीतील मासेमारी करणाऱ्या काही मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या तीन कासवांची सुखरूप सुटका केली. या कासवांना वनविभाग सफाळे यांच्या मदतीने डहाणूच्या वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन अँड अ‍ॅनिमल असोसिएशनच्या ताब्यात दिले.केळवे येथील स्थानिक मच्छीमार भुपेंद्र मेहेर, मनोज तांडेल, अनंत तांडेल हे तिघे खाडीत मांडलेल्या डोल नेट जाळीत जमलेले मासे आणण्यासाठी शुक्र वारी २ च्या दरम्यान गेले होते. होडी वल्हविताना त्यांना पाण्याच्या पृष्ठभागावर वाहत जाणाºया जाळ्यात काहीतरी हालचाल दिसून आली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता काही टाकाऊ जाळ्यांच्या तुकड्यात तीन कासवे जखमी अवस्थेत होती. त्यांनी वागरा प्रकारच्या जाळ्यांचे सर्व तुकडे एकत्र करीत त्या कासवासह किनाºयावर आणले.मच्छीमारांनी जाळ््यातून त्यांना सोडविण्याचे प्रयत्न केले असता ते जखमी अवस्थेत अडकल्याचे दिसून आले.त्या कासवांची सुटका करून त्यांना विहिरीच्या टाकीत ठेवण्यात आले. त्यांच्या जखमेवर हळद लावून रक्तस्त्राव थांबविण्याचा प्रयत्न स्थानिकांनी सुरू केला. मात्र एका कासवाचा पाय पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत असल्याने सफाळे येथील वनविभागाच्या अधिकारी संखे यांना पाचारण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू तेंडोलकर यांच्या मदतीने डहाणू च्या वाईल्ड लाईफ कंझर्वेशन अँड अ‍ॅनिमल असोसिएशनशी संपर्क साधून त्यांच्या कडे ही जखमी कासवे सुपूर्द करण्यात आली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार