शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

अर्नाळा समुद्रकिनाऱ्याकडे जीवरक्षक पथकाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:12 IST

पर्यटकांची वाढती संख्या पाहता गांभीर्य वाढले

विरार : येथील अर्नाळा समुद्र किनारी अनेक पर्यटक येत असतात त्यामुळे याठिकाणी जीवरक्षकांसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, तेथे जीवरक्षक नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या समुद्र किनारी सर्वात जास्त पर्यटक असल्याने त्यांच्या सुरक्षतेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. मात्र, जीव रक्षक उपलब्ध नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षततेची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.अर्नाळा समुद्र किनाºयावरील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या सुरक्षेची जवाबदारी पोलिसांची व जीवरक्षकांची असते. जीवरक्षकांना पूर्ण समुद्र किनाºयावर व लांब पर्यंत नजर ठेवता येईल यासाठी स्टँड देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, बºयाच वेळा या स्टँडवर जीवरक्षकच नसतात. आपत्कालिन परिस्थितीत त्याला कोण जबाबदार असेल? समुद्रमध्ये रोज भरती व ओहटी असते. अशावेळी जीवरक्षकांचे त्यांच्या जागेवर असणे गरजेचे आहे. पर्यटक बाहेरून येत असल्याने त्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे ते मजा करण्यासाठी पाण्यात खोल पर्यंत जातात. एखादी लाट जोरात आली तर एखादा व्यक्ती जीव गमवू शकतो.बुडणाºयांना वाचवण्याकारिता हे जीवरक्षक नेमलेले आहेत. पण याठिकाणी गर्दीच्या वेळेस देखील कोणीही उपलब्ध नसतं. रविवार हा सर्वात जास्त गर्दीचा दिवस असतो त्यावेळी देखील जीवरक्षक याठिकाणी उपलब्ध नसल्याने त्यांना दिलेला स्टँड हा रिकामी असतो किंवा त्याठिकाणी इतर तरुण टवाळ्या करत बसलेले असतात. परिणामी समुद्रात एखादी घटना घडली तरी त्याकडे कोणाचं लक्ष नसते. नावापुर, भुईगाव याठिकाणी अजून जीवरक्षक नेमलेले नाही. पण ज्याठिकाणी नेमले आहेत त्या ठिकाणी कुणीही दिसत नाही.जीवरक्षक नेमलेले आहेत त्यांच्या स्टँड वर ते ड्युटी प्रमाणे असतात. समुद्र किनारी बळी जाण्याचा आणि जीवरक्षकाचा काही संबंध नाही अपघाताची दुसरी कारणे देखील असू शकतात त्यामुळे जीवरक्षकांना चुकीचे ठरवणे योग्य नाही.- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

टॅग्स :Vasai Virarवसई विरार