शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

शेतात केमिकल सोडल्याने पीक जळले, विरार पूर्वेकडील रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:35 IST

तालुक्यातील आपटी (पाचमाड) येथील शेतकरी दिलीप वातास यांच्या विक्र मगड-मनोर मार्गालगत असलेल्या भात शेतीमध्ये अंधाराचा फायदा उठवून केमिकल टँकर मधून केमिकल सोडल्याने तयार होण्याच्या मार्गावर

राहुल वाडेकरविक्रमगड : तालुक्यातील आपटी (पाचमाड) येथील शेतकरी दिलीप वातास यांच्या विक्र मगड-मनोर मार्गालगत असलेल्या भात शेतीमध्ये अंधाराचा फायदा उठवून केमिकल टँकर मधून केमिकल सोडल्याने तयार होण्याच्या मार्गावर असलेले भात पीक जळून गेले आहे. त्याच बरोबर शेताच्या आजुबाजुचे गवत व झाडे ही करपुन गेली आहेत. भात पीक जळल्याने शेतकºयाच्या कुटुंबियांचा वर्षाच्या खवटीचा आणि उदरिनर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ह्या केमिकलमुळे शेतजमीन निकामी होण्याची शक्यता ह्या शेतकºयानी वर्तवली आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. ग्रामीण भागात रस्त्यालगत केमिकल आणि इतर पदार्थ तसेच कचरा असे पदार्थ रस्त्यालागत टाकण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. त्यामुळे अशा प्रकारणांची चौकशी करून अशा घटनांना आळा घालण्यात यावा तसेच केमिकलने जळलेल्या भात पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी दिलीप वातास या शेतकºयानी केली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार