शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी फुलशेती लागली करपू; महावितरणचा मनमानी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 23:59 IST

शेतकऱ्याला बसणार फटका

वाडा : वाडा तालुक्यातील चंद्रपाडा येथील काशिनाथ पाटील यांनी आपल्या पाच एकर जागेत फुलांची लागवड केली आहे. मात्र, विजेचे यंत्र लावूनही अद्याप विजेची जोडणी न झाल्याने विद्युत पुरवठा नाही. परिणामी पाणी शेतापर्यंत आणता येत नाही. पाण्याअभावी ही फुलशेती करपू लागली आहे. महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकºयाला बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

पाटील यांनी आपल्या शेतावर विजेची जोडणी घेण्यासाठी ३ आॅगस्ट २०१७ रोजी महावितरण कंपनीकडे ५ हजार ४०० रुपये भरले होते. मात्र, अनेक वर्षांपासून हेलपाटे मारून त्यांच्या जागेवर खांब पुरून वीजवाहिनी देखील खेचली. त्यानंतर वीजेचे यंत्रही बसवले. मात्र काही महिन्यांपासून हेलपाटे मारूनही वीज जोडणी केलेली नाही. पाटील यांनी यंदा विविध जातीच्या फुलांची लागवड केली आहे. मात्र, वीजजोडणी नसल्याने आता पाण्याअभावी फुलशेती करपू लागली आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे त्यांना लाखो रूपयांचा फटका बसणार असल्याने ते चिंतेत आहेत. यासंदर्भात महावितरणचे सहा. अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांच्याशी संपर्क साधला असता ट्रान्सफॉर्मर तत्काळ सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी