शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

जव्हारची पाणीबाणी टळली जयसागर डॅम वाहू लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:24 IST

मागील तीन दिवसांपासून या शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणीपुरवठा करणारे जयसागर धरण रविवारी वाहू लागल्याने तालुका आणि परिसरावर येऊ घातलेले पाणी टंचाईचे संकट टळले आहे.

- हुसेन मेमन जव्हार : मागील तीन दिवसांपासून या शहरासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी पाणीपुरवठा करणारे जयसागर धरण रविवारी वाहू लागल्याने तालुका आणि परिसरावर येऊ घातलेले पाणी टंचाईचे संकट टळले आहे. त्यामुळे शहर वासियांनी आणि गावपाड्यातील आदिवासींनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसानंतर पुन्हा पावसाने दमदार ‘बॅटिंग’ केली नाही. शहरासह जिल्ह्यातदेखील पावसाने विश्रांती घेतली आहे. तालुक्यात रविवार पर्यंत ८४७.३० मिमी पावसाची नोंद झाली असून तर रविवारी १४.३८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यात ८६३.४७ मिमीची नोद करण्यात आली आहे. एका दिवसात ३०० मी.मी. च्या वर पडणारा पाऊस आता दिवसभरात १४ ते १५ मिमी पर्यंत घटला असून थोड्या थोड्या वेळात उन पडत आसल्यामुळे वातावरण अतिशय सुंदर व आल्हाददायक झाले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पर्यटकांचे पाय जव्हारच्या धबधब्यावर वळू लागले आहेत, मात्र पालघर जिल्ह्यात मुख्य पर्यटन ठिकाणी मनाई आदेश लागू असल्यामुले पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. अशाच रितीने आता खडखड धरणही भरून वाहू लागले की पाण्याची चिंता मिटेल.