शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भगवान महावीर जयंतीस पालघरला जैन एकता महाकुंभ

By admin | Updated: April 10, 2017 05:23 IST

भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून जैनाचार्य विमलसागरसुरी महाराज यांच्या प्रेरणेने पालघर येथे प्रथमच

पालघर : भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून जैनाचार्य विमलसागरसुरी महाराज यांच्या प्रेरणेने पालघर येथे प्रथमच जैन एकता महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात परिसरातील २२ गावांतील पाच हजारांहून अधिक जैनबांधव सहभागी झाले होते. शहरात भगवान महावीरांच्या रथयात्रेचे व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. पालघरच्या जैन मंदिरापासून सकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली. जुने पालघर, मनोर रोड, रेल्वे स्टेशन, हुतात्मा स्तंभ ते लायन्स क्लबपर्यंत सर्व बांधव भगवान महावीरांचा जयघोष करीत होते.मिरवणुकीत जिल्ह्यातील जैन बंधूभगिनी, तरुणवर्ग हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे गुजरात, मुंबईसह राज्यातील विविध भागांतून आलेले जैनबांधवही सहभागी झाले होते. या वेळी जैनाचार्य विमलसागरसुरी यांनी प्रवचनातून उपस्थितांना भगवान महावीरांच्या अहिंसा, शाकाहार, अनेकान्तवाद, परोपकार अशा उपदेश आदी विचारांचे मार्गदर्शन केले. तसेच जयंतीनिमित्त पालघर शहरात बुंदीची १० हजारांहून अधिक पाकिटे वितरित करण्यात आली. या कार्यक्र मात श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री तेरापंथ धर्मसंघ, श्री दिगंबर जैन संघ आदी संघ अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. (वार्ताहर)