शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भगवान महावीर जयंतीस पालघरला जैन एकता महाकुंभ

By admin | Updated: April 10, 2017 05:23 IST

भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून जैनाचार्य विमलसागरसुरी महाराज यांच्या प्रेरणेने पालघर येथे प्रथमच

पालघर : भगवान महावीरांच्या जयंतीचे औचित्य साधून जैनाचार्य विमलसागरसुरी महाराज यांच्या प्रेरणेने पालघर येथे प्रथमच जैन एकता महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात परिसरातील २२ गावांतील पाच हजारांहून अधिक जैनबांधव सहभागी झाले होते. शहरात भगवान महावीरांच्या रथयात्रेचे व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. पालघरच्या जैन मंदिरापासून सकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली. जुने पालघर, मनोर रोड, रेल्वे स्टेशन, हुतात्मा स्तंभ ते लायन्स क्लबपर्यंत सर्व बांधव भगवान महावीरांचा जयघोष करीत होते.मिरवणुकीत जिल्ह्यातील जैन बंधूभगिनी, तरुणवर्ग हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे गुजरात, मुंबईसह राज्यातील विविध भागांतून आलेले जैनबांधवही सहभागी झाले होते. या वेळी जैनाचार्य विमलसागरसुरी यांनी प्रवचनातून उपस्थितांना भगवान महावीरांच्या अहिंसा, शाकाहार, अनेकान्तवाद, परोपकार अशा उपदेश आदी विचारांचे मार्गदर्शन केले. तसेच जयंतीनिमित्त पालघर शहरात बुंदीची १० हजारांहून अधिक पाकिटे वितरित करण्यात आली. या कार्यक्र मात श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री तेरापंथ धर्मसंघ, श्री दिगंबर जैन संघ आदी संघ अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते. (वार्ताहर)