शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय मच्छीमाराची आत्महत्या; शिक्षा भोगल्यानंतरही सुटका नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 16:06 IST

भारतीय मच्छीमार कैद्यांनी पाकिस्तान तुरुंगात आत्महत्या करण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे देसाई ह्यांनी लोकमतला सांगितले.

हितेन नाईक

पालघर -  भारताच्या एका मच्छिमाराने पाकिस्तानच्या कराची येथील मलीर तुरुंगात मंगळवारी आत्महत्या केली. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे जेष्ठ पत्रकार आणि शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई ह्यांनी सांगितले.

पाकिस्तानी तुरुंगात अजूनही १९४ भारतीय मच्छीमार खितपत पडले आहेत.  ५३ वर्षाच्या या मच्छीमाराची २०२२ मध्ये पाकिस्तानच्या मेरीटाईम सिक्युरिटी एजन्सीने अटक केली होती. त्याच वर्षी त्याची शिक्षा पण पूर्ण झाली होती. मात्र एखाद्या भारतीय मच्छीमार कैद्यांनी पाकिस्तान तुरुंगात आत्महत्या करण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे देसाई ह्यांनी लोकमतला सांगितले.

शिक्षेचा कालावधी भोगल्यानंतरही तुरुंगातून सुटका होत नसल्याने कंटाळलेल्या मानसिक अवस्थेतून त्या मच्छीमाराने आत्महत्या केली असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही देसाई ह्यांनी सांगितले. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर देखील घरी आपल्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा पूर्ण होत नसल्याच्या मानसिकतेतून त्या मच्छीमारांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे ते म्हणाले. आपल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाला असतानाही आपल्याला मायदेशात आपल्या घरी जाता येत नसल्याचे शल्य कराची येथील तुरुंगातील सर्व भारतीय कैद्यांना असून केंद्र शासनाने आतातरी या सर्व मच्छीमारांना तत्काळ त्यांच्या घरी पाठवण्याबाबत पावले उचलण्याची मागणी देसाई ह्यांनी केली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान