शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वीज बील भरणा केंद्रे वाढवा; डहाणूतील किनाऱ्यालगतच्या ग्राहकांची मोठी गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 05:05 IST

डहाणू किनारपट्टी भागामध्ये वीज बील भरणा केंद्राची वानवा असल्याने तासंतास रांगेत उभे राहावे लागते. महावितरणने तत्काळ नवीन केंद्र उघडावे अन्यथा आंदोलनाचा सामना करावा असा पवित्रा किनारपट्टी भागातील ग्राहकांनी घेतला आहे.

बोर्डी : डहाणू किनारपट्टी भागामध्ये वीज बील भरणा केंद्राची वानवा असल्याने तासंतास रांगेत उभे राहावे लागते. महावितरणने तत्काळ नवीन केंद्र उघडावे अन्यथा आंदोलनाचा सामना करावा असा पवित्रा किनारपट्टी भागातील ग्राहकांनी घेतला आहे.वीज देयकात छापील मुदतीत वीज देयके भरणा न कळल्यास ग्राहकांना अधिभार सोसावा लागतो. शिवाय महावितरणचे कर्मचारी गृहभेटी देऊन देयकं भरा अन्यथा पुरवठा खंडीत करण्या बाबत सूचित करतात. मात्र, किनारपट्टीतील डहाणूगाव, नरपड, आगर, मल्याण अशा भागात वीज भरणा केंद्र नसल्याने ग्राहकांना मसोली येथील महवितरणच्या कार्यालयात जावे लागते. तेथे ग्राहकांची लांबच लांब रंगा असल्याने अनेक तास वाया जातात. काही वेळा एक दोन वेळा हेलपाटे मारल्यावर नंबर लागतो. त्यामुळे शारीरिक व आर्थिक दोन्हीचे नुकसान सोसावे लागते असे ग्राहकांचे म्हणणे आहे.या पुर्वी सुद्धा देयके सेतू कार्यालयात स्विकारली जायची, आता डहाणू जनता सहकारी बँकेच्या पूर्व शाखेत घेतली जातात. परंतु हे अंतर लांब असून दोन वेळा रिक्षा बदलावी लागत असल्याने ग्राहकांकरिता भुर्दंड पडत आहे.- किनारपट्टी भागात वीज बील भरणा केंद्र सुरु करण्याची मागणी सहा महिन्यापूर्वी उप अभियंते धोडी यांची भेट घेऊन केली होती. मात्र, त्या बाबत अद्याप ठोस पाऊल उचलण्यात न आल्याची खंत व्यक्त होत आहे. दरम्यान महावितरणने ग्राहकांच्या हिताचा विचार न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वीज ग्राहकांनी दिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार