शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अतिक्रमण हटविले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोरच केले अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 19:13 IST

अतिक्रमण हटविले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार केले आहे. 

(हितेंन नाईक)

पालघर : दांडाखाडी गाव परिसरातील पारंपरिक स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व त्या भागातील सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी देऊनही ते हटविण्यात ग्रामपंचायत चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ गावातील एका व्यक्तीचे अंत्यसंस्कार ग्रामपंचायत कार्यालयासमोरच करून ग्रामस्थांनी आपला निषेध व्यक्त केला. केळवे गावाच्या दक्षिणेला असलेल्या दांडा खटाळी गावातील सर्व्हे न ३ या आकारिपडीत सरकारी जागेवर बेकाधीश रित्या वीस गुंठे जागेवर अनधिकृत पणे केलेले कंपाऊंड निष्कासित करावे, पाण्याचा नैसर्गिक ओहोळ खुला करावा, आणि स्मशान भूमी खुली करावी अशी तक्रार दांडाखटाळीचे ग्रामस्थ रामचंद्र नारायण दांडेकर यांनी पंतप्रधान आणि महसूल विभागाकडे 21 डिसेंबर 2021 रोजी केली होती. 

या तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार सुनील शिंदे यांनी ७ जुलै 2022 रोजी सुनावणी घेतली होती. या सुनावणीत तक्रारदारांनी झालेली अतिक्रमण बाबत पुरावा सकट बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे सदर अतिक्रमण दूर करावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा असे आदेश तहसीलदारांनी ग्रामसेवकाला पत्र पाठवून दिले होते. जागा गावठाण व गुरुचरण असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महसूल वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक जमीन ०३/२०११ प्र.क्र५३ मधील तरतुदीनुसार सदर जागेचे संवर्धन करणे जबाबदारी संबंधित स्थानिक ग्रामपंचायती असल्याचे आदेशात म्हटले होते. ह्या भागात अनेक वर्षांपासून गावात असलेल्या स्मशानभूमी एखादा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार गेल्या अनेक वर्षांपासून केला जातो. मात्र तक्रार केल्या नंतर तहसीलदारांच्या आदेशा नंतर ही ग्रामसेवकानी हे अतिक्रमण हटविले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी दांडाखाडी येथील बारी समाजाचे आशिष नारायण बारी (50) ह्या व्यक्तीच्या मृतदेहावर ग्रामपंचायतीच्या समोरच अंत्यसंस्कार करीत आपला रोष व्यक्त केला.

  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर